शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

उजनीच्या पाण्यासाठी न्यायालयीन लढाई लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:23 IST

उजनी धरणाची निर्मिती झाली त्यावेळी त्याचे योग्य नियोजन केले होते. त्यावेळी ते बारमाही होते. त्यानंतर उजनीतील पाणी लातूर, उस्मानाबाद, ...

उजनी धरणाची निर्मिती झाली त्यावेळी त्याचे योग्य नियोजन केले होते. त्यावेळी ते बारमाही होते. त्यानंतर उजनीतील पाणी लातूर, उस्मानाबाद, नगर या मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना देण्यात आले. त्यामुळे ते नियोजन कोलमडून आठमाही, सहामाहीवर आले. मात्र त्यानंतरही आता पुणे, बारामती, इंदापूरमध्ये आमचे हक्काचे पाणी नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आता या उजनीचे पाणी सोलापूरला मिळणे वरचेवर कमी होत आहे. त्याचा फटका पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याला मोठ्या प्रमाणात बसणार आहे. तो निषेधार्ह आहे. आम्ही तो पाच टीएमसी पाण्याचा आदेश रद्द करण्यासाठी प्रयत्नशील आहोत तसे न झाल्यास आम्हाला नाईलाजास्तव न्यायालयीन लढाई लढावी लागेल. मात्र, सोलापूरच्या हक्काचे पाणी इंदापूर तालुक्याला कसल्याही परिस्थितीत उचलू दिले जाणार नसल्याचेही आवताडे यांनी सांगितले.