शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
3
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
4
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
5
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
6
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
7
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
8
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
9
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
10
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
11
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
12
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
13
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
14
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
15
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
16
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
17
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
18
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
19
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
20
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?

...तर कृषी केंद्रांना टाळे ठोकणार : श्रीकांत देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:16 IST

सोलापूर जिल्ह्यात सर्वदूर पुरेसा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांकडून खरिप पेरण्याची लगबग सुरू झाली आहे. खते, बी-बियाणांची मागणी वाढली ...

सोलापूर जिल्ह्यात सर्वदूर पुरेसा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांकडून खरिप पेरण्याची लगबग सुरू झाली आहे. खते, बी-बियाणांची मागणी वाढली आहे. या काळात कृषी दुकानदार रासायनिक खते, बियाणांची चढ्यादराने विक्री करत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांमधून येऊ लागल्या आहेत. १९ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला १४ हजार ७७५ कोटींच्या रासायनिक खत अनुदानाचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यामुळे खतांचे दर कमी झाले आहेत; परंतु खुल्या बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण करून खते व बियाणांची अव्वाच्या सव्वा दराने विक्री केली जात असल्याच्या तक्रारी जिल्ह्यातील शेतकऱ्यांतून येऊ लागल्या आहेत.

शेतकऱ्यांना बियाणे खरेदीची पावती देताना एमआरपी किमतीची पावती दिली जात आहे. मात्र, पैसे घेताना चढ्या दराने घेत असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. चढ्या दराची पावती मागितल्यास शेतकऱ्यांना दिली जात नाही. अगोदरच कोरोनामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. कृषी विभागाकडून फिरते भरारी पथक नेमून संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केली आहे. यावेळी भाजप जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रकाश घोडके, जिल्हा उपाध्यक्ष गणेश भोसले, बार्शी तालुकाध्यक्ष मदन दराड, अक्कलकोट तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, जिल्हा परिषदेचे भाजप पक्षनेते आण्णाराव बाराचारे आदी उपस्थित होते.