शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
6
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
7
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
8
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
9
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
10
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
11
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
12
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
13
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
14
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
15
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
17
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

'रे नगरातही घुमेल आईच पत्र हरवलं'चा आवाज ४० अंगणवाड्या होणार सुरु

By शीतलकुमार कांबळे | Updated: August 19, 2023 13:27 IST

बांधकामाची सीईओंकडून पाहणी.

सोलापूर : केंद्र व राज्य शासन रे नगर गृह प्रकल्पाचे काम अंतीम टप्प्यात आहे. फक्त घरचं न देता रस्ता पाणी व त्यांच्या शिक्षणाची सोयही करण्यात येणार आहे. यासाठीच जिल्हा परिषदेकडून रे नगरमध्ये ४० अंगणवाड्या सुरु होणार आहे. या अंगणवाड्यांच्या बांधकामाची पाहणी सीईओ मनीषा आव्हाळे यांनी केली. त्यामुळे रे नगरमध्ये अंगणवाडीतील आईच पत्र हरवलं हा आवाज ऐकायला मिळेल.

रे नगरचा प्रकल्पाचा पहिला टप्पा लवकरच पूर्ण होत असून यात पंधरा हजार लोकांना घर उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रकल्पात रस्ते, वीज, पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्था आदी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.सध्या २१ अंगणवाड्यांच्या बांधकामाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. तर १९ अंगणवाडीच्या बांधण्याचे काम सुरु झाले असून त्याचा पाया तयार करण्यात आला आहे. सर्व अंगणवाड्यांचे बांधकाम १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल. प्रकल्पाचे उद्घाटन होऊन लोक रहायला आल्यानंतर या अंगणवाडीमध्ये सेविकांच्या नेमणूका होणार आहेत.

- प्रसाद मिरकले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला बालकल्याण विभाग