शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

'रे नगरातही घुमेल आईच पत्र हरवलं'चा आवाज ४० अंगणवाड्या होणार सुरु

By शीतलकुमार कांबळे | Updated: August 19, 2023 13:27 IST

बांधकामाची सीईओंकडून पाहणी.

सोलापूर : केंद्र व राज्य शासन रे नगर गृह प्रकल्पाचे काम अंतीम टप्प्यात आहे. फक्त घरचं न देता रस्ता पाणी व त्यांच्या शिक्षणाची सोयही करण्यात येणार आहे. यासाठीच जिल्हा परिषदेकडून रे नगरमध्ये ४० अंगणवाड्या सुरु होणार आहे. या अंगणवाड्यांच्या बांधकामाची पाहणी सीईओ मनीषा आव्हाळे यांनी केली. त्यामुळे रे नगरमध्ये अंगणवाडीतील आईच पत्र हरवलं हा आवाज ऐकायला मिळेल.

रे नगरचा प्रकल्पाचा पहिला टप्पा लवकरच पूर्ण होत असून यात पंधरा हजार लोकांना घर उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रकल्पात रस्ते, वीज, पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्था आदी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.सध्या २१ अंगणवाड्यांच्या बांधकामाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. तर १९ अंगणवाडीच्या बांधण्याचे काम सुरु झाले असून त्याचा पाया तयार करण्यात आला आहे. सर्व अंगणवाड्यांचे बांधकाम १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल. प्रकल्पाचे उद्घाटन होऊन लोक रहायला आल्यानंतर या अंगणवाडीमध्ये सेविकांच्या नेमणूका होणार आहेत.

- प्रसाद मिरकले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला बालकल्याण विभाग