शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

पाणी नसलेल्या ठिकाणी वन विभाग टँकरने जगविणार झाडे

By शीतलकुमार कांबळे | Updated: September 25, 2023 13:36 IST

३० सप्टेंबरपर्यंत होणार १०० टक्के वृक्षारोपण

सोलापूर : वन विभागाकडून जिल्ह्यात वृक्षारोपण करण्यात येत आहे. सध्या 90 टक्के वृक्षारोपण पूर्ण झाले आहे. 30 सप्टेंबरपर्यंत 100 टक्के वृक्षारोपण पूर्ण होणार आहे. ज्या पाऊस नसलेल्या ठिकाणची झाडे टँकरने पाणी देऊन जगविण्यात येत आहेत, अशी माहिती उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी दिली.

मागील तीन वर्षांशी तुलना करता यावर्षी पाऊस पडण्याचे प्रमाण कमी आहे. तरीदेखील शासनाने ठरवून दिलेले उद्दीष्ट वन विभागाकडून पूर्ण करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी पाऊ पडला तिथे वृक्षारोपण होत आहे. ज्या ठिकाणी पाऊस नाही, तिथे टँकरद्वारे झाड जगविण्यात येत आहे.

जिल्हा नियोजनमधून 1.80 एकर मियावाकी पद्धतीने झाडे लावण्यात येत आहे. 10 एकरामध्ये देशी झाडे लावण्यात येत आहेत. एकूण 400 हेक्टरवर वृक्ष लागवड होत आहे. चरे आणि आणि बांध यांच्यामध्ये वृक्षारोपण करण्यात येत आहे. त्याचा परिणाम चांगला आहे. जिल्हातील सर्वच वनक्षेत्रात सध्या वृक्षारोपण सुरु आहे.

दरवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी वृक्षलागवडीचे लक्ष कमी आहे. यंदा पाऊस कमी असला तरी वृक्षलागवडीचे लक्ष आम्ही पूर्ण करणार आहोत. 30 सप्टेंबरपर्यंत वृक्षारोपण पूर्ण होईल. त्यानंतर झाडे जगविण्यासाठी गरज असलेल्या ठिकाणी टँकरने पाणी देण्यात येणार आहे. - धैर्यशील पाटील, उपवनसंरक्षक, वन विभाग