शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

पाणी नसलेल्या ठिकाणी वन विभाग टँकरने जगविणार झाडे

By शीतलकुमार कांबळे | Updated: September 25, 2023 13:36 IST

३० सप्टेंबरपर्यंत होणार १०० टक्के वृक्षारोपण

सोलापूर : वन विभागाकडून जिल्ह्यात वृक्षारोपण करण्यात येत आहे. सध्या 90 टक्के वृक्षारोपण पूर्ण झाले आहे. 30 सप्टेंबरपर्यंत 100 टक्के वृक्षारोपण पूर्ण होणार आहे. ज्या पाऊस नसलेल्या ठिकाणची झाडे टँकरने पाणी देऊन जगविण्यात येत आहेत, अशी माहिती उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी दिली.

मागील तीन वर्षांशी तुलना करता यावर्षी पाऊस पडण्याचे प्रमाण कमी आहे. तरीदेखील शासनाने ठरवून दिलेले उद्दीष्ट वन विभागाकडून पूर्ण करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी पाऊ पडला तिथे वृक्षारोपण होत आहे. ज्या ठिकाणी पाऊस नाही, तिथे टँकरद्वारे झाड जगविण्यात येत आहे.

जिल्हा नियोजनमधून 1.80 एकर मियावाकी पद्धतीने झाडे लावण्यात येत आहे. 10 एकरामध्ये देशी झाडे लावण्यात येत आहेत. एकूण 400 हेक्टरवर वृक्ष लागवड होत आहे. चरे आणि आणि बांध यांच्यामध्ये वृक्षारोपण करण्यात येत आहे. त्याचा परिणाम चांगला आहे. जिल्हातील सर्वच वनक्षेत्रात सध्या वृक्षारोपण सुरु आहे.

दरवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी वृक्षलागवडीचे लक्ष कमी आहे. यंदा पाऊस कमी असला तरी वृक्षलागवडीचे लक्ष आम्ही पूर्ण करणार आहोत. 30 सप्टेंबरपर्यंत वृक्षारोपण पूर्ण होईल. त्यानंतर झाडे जगविण्यासाठी गरज असलेल्या ठिकाणी टँकरने पाणी देण्यात येणार आहे. - धैर्यशील पाटील, उपवनसंरक्षक, वन विभाग