शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

सांगाेला : ८०० जणांचे ८०५ अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:30 IST

डोंगरगाव, गायगव्हाण, पाचेगाव बु., वाकी-घेरडी, मानेगाव या पाच ग्रामपंचायतींसाठी अद्यापही एकही अर्ज दाखल झाला नाही. इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल ...

डोंगरगाव, गायगव्हाण, पाचेगाव बु., वाकी-घेरडी, मानेगाव या पाच ग्रामपंचायतींसाठी अद्यापही एकही अर्ज दाखल झाला नाही. इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी अडीच तासांचा अवधी लागत असल्याने सायंकाळी ५.३० पर्यंत अर्ज दाखल करता येणार असल्याचे तहसीलदार अभिजित पाटील यांनी सांगितले. २९ रोजी आगलावेवाडी २१, आलेगाव २५, अचकदाणी १८, अजनाळे १३, अकोला ४४, बामणी १, भोपसेवाडी ३, बुद्धेहाळ १७, बुरंगेवाडी ३, चोपडी ६, देवळे १३, धायटी १९, एखतपूर १, गौडवाडी ६, घेरडी ४९, हटकर-मंगेवाडी ११, हलदहिवडी २०, हंगिरगे १६, हणमंतगाव ७, हातीद २६, जुजारपूर १५, जुनोनी ६, कडलास २५, कमलापूर ३, कटफळ १०, खिलारवाडी ४०, किडेबिसरी ६, कोळा १५, लक्ष्मीनगर १२, लोणविरे १०, लोटेवाडी २०, महीम ४, महूद ३१, मांजरी २४, मेडशिंगी ८, मेथवडे १४, नराळे १०, डिकसळ २०, नाझरे १७, निजामपूर १७, पारे ८, राजुरी १३, संगेवाडी ८, शिरभावी ७, सोमेवाडी ७, तरंगेवाडी २९, तिप्पेहाळी ५, उदनवाडी ८, वाणीचिंचाळे ८, वाटंबरे १, वझरे ३, वाकी-शिवणे १३, यलमर-मंगेवडी ५२, इटकी १०, वासूद ४ अशा ५५ ग्रामपंचायतींसाठी ८०० इच्छुकांनी तब्बल ८०५ अर्ज दाखल केले आहेत.