शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

वीजबिल वसुलीसाठी रोहित्र बंद करणे थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:24 IST

उन्हाळ्यात शेतकऱ्यांना महावितरणचे खासगीकरण होईल, बिल भरावे असे आवाहन केले होते. त्यावेळी शेतकरी संघटना व महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली ...

उन्हाळ्यात शेतकऱ्यांना महावितरणचे खासगीकरण होईल, बिल भरावे असे आवाहन केले होते. त्यावेळी शेतकरी संघटना व महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली आणि सर्व शेतकऱ्यांनी बिले भरली. महावितरणने परत शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. कोरोनामुळे शेतीमालाचे पडलेले दर, मागील वर्षी गेलेल्या उसाचे अजूनही बिल मिळाले नाही, अशा परिस्थितीत वीजबिल भरणे शक्य नाही. कृषिपंपाचे कनेक्शन कट केले आहे. यामुळे शेतकऱ्यांसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये लक्ष घालून वीजबिल वसुली बंद करून वीजपुरवठा सुरू ठेवण्याचे आदेश महावितरणला द्यावेत, अशी मागणी खा. शरद पवार यांच्याकडे स्वाभिमानीच्या शिष्टमंडळाने केली आहे. यावेळी युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन पाटील, जिल्हा संघटक शहाजहान शेख, कार्याध्यक्ष सचिन आटकळे, युवा तालुकाध्यक्ष अमर इंगळे आदी उपस्थित होते.