शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
4
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
5
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
6
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
7
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
8
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
9
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
10
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
11
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
12
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
13
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
14
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
15
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
16
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
17
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
18
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
19
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
20
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य

पीकविम्यासाठी किसान मोर्चातर्फे खासदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:23 IST

सरकारने शेतकऱ्यांवर येणाऱ्या नैसर्गिक संकटात मदत मिळावी, यासाठी हवामानावर आधारित प्रधानमंत्री पीकविमा योजना लागू केली. या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी ४० ...

सरकारने शेतकऱ्यांवर येणाऱ्या नैसर्गिक संकटात मदत मिळावी, यासाठी हवामानावर आधारित प्रधानमंत्री पीकविमा योजना लागू केली. या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी ४० टक्के रक्कम व ६० टक्के रक्कम सरकारने विमा कंपनीकडे भरण्याचे ठरल्याने शेतकऱ्यांनी आपली रक्कम बँकांमध्ये जमा केली होती. यावर्षी सोलापूर, सातारा व जळगाव या जिल्ह्यांसाठी भारती ॲक्सा जनरल इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती केली आहे. आतापर्यंत या कंपनीने कोणत्याही प्रकारचा पीकविमा शेतकऱ्यांना दिलेला नाही. तरी माढा लोकसभेचे खासदार या नात्याने आपण स्वत: लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी पत्राद्वारे किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना दिले.

फोटो :::::::::::::::::::::

शेतकऱ्यांच्या तक्रारीबाबत निवेदन देताना जिल्हा भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब सरगर व अन्य.