शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाला न्याय देण्यास राज्य सरकार कमी पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:23 IST

यावेळी ठाकरे सरकार निष्क्रिय सरकार, राज्य सरकारचा निषेध असो, एक मराठा लाख मराठा, अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच लवकरात ...

यावेळी ठाकरे सरकार निष्क्रिय सरकार, राज्य सरकारचा निषेध असो, एक मराठा लाख मराठा, अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच लवकरात लवकर अधिवेशन बोलवून समिती स्थापन करून मराठा समाजाला न्याय देण्याचे काम राज्य सरकारने करावे, आदी मागण्यांचे निवेदन आंदोलनकर्त्यांनी पोलीस निरीक्षक व तहसीलदारांना दिले.

राज्य सरकारला मराठा समाजाची सद्य:स्थिती माहीत आहे. मात्र, सरकारी वकिलांना समाजाची बाजू व्यवस्थित मांडता आली नाही. महाविकास आघाडी सरकार हे फक्त वसुली सरकार असून त्यांना मराठा समाजाशी कोणतेच देणे-घेणे नाही. मराठा समाजासाठी काढलेली सारथी संस्थाही सरकारने बंद केली होती. मात्र, आंदोलन केल्यानंतर या संस्थेचा निधी कमी करून ही संस्था पुन्हा सुरू केली असल्याचेही आमदार समाधान आवताडे यावेळी म्हणाले. राज्यात मराठा समाजाला भारतीय जनता पक्षाने न्याय दिला होता. परंतु, या सरकारने त्यावर पाणी टाकण्याचे काम केले असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.