शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
2
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
3
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
4
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
5
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
6
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
7
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
8
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
9
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
10
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?
11
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
12
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
13
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
14
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
15
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
16
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
17
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
18
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
19
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
20
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष

शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून सादर केला राज्याचा अर्थसंकल्प : सहकारमंत्री सुभाष देशमुख

By admin | Updated: March 18, 2017 20:08 IST

शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून सादर केला राज्याचा अर्थसंकल्प : सहकारमंत्री सुभाष देशमुख

शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून सादर केला राज्याचा अर्थसंकल्प : सहकारमंत्री सुभाष देशमुखसोलापूर : सन २०१७-१८ चा अर्थसंकल्प सर्वांच्या हिताचा आणि शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून सर्वसमावेश अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे, अशी प्रतिक्रीया सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी लोकमतशी बोलताना दिली. या अर्थसंकल्पात शेतकरी गट, शेतकरी कंपन्या अधिक बळकट करण्यासाठी २०० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. तसेच शेतातून शेतमाल काढल्यानंतर तातडीने आडत्याला विकण्याऐवजी तो तारण ठेवून, पैशांची गरज भागावी आणि बाजारपेठेतील गरजेनुसार शेतमालाला योग्य आणि वाजवी दर मिळावा या उद्देशाने शेतमाल तारण योजनेसाठी ५० कोटी, आणि ग्रो मार्केटसाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या धोरणाप्रमाणे मिलवाईज निर्यात कोठा पूर्ण करणाऱ्या साखर कारखान्यांना सन २०१५-१६ चा ऊस खरेदीकर माफ करण्याचे प्रस्तावित होते. केंद्र शासनाने साखर कारखान्याबाबतचे निर्यात कोटा धोरण मागे घेतले असल्याने सन २०१५-१६ या वषार्साठी नियार्तीची अट असणार नाही. शेतकऱ्यांना रास्त किफायतशीर भाव देता यावेत. याकरिता सन २०१५-१६ आणि २०१५-१६ साखर कारखान्यांचा ऊस खरेदीकर माफ करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. दोन्ही वषार्चा एकत्रित विचार करता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त व किफायतशीर भाव देण्याकरीता कारखान्यांकडे रु.७०० कोटी उपलब्ध होणार आहेत, असेही श्री.देशमुख यांनी सांगितले. याचबरोबर कोकणात काजू प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार असून नवीन गोदाम बांधकामासाठी ८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली, असेही सहकारमंत्री देशमुख यांनी सांगितले. एकंदरीत उद्योग, व्यवसाय, शिक्षण, शेती व रोजगार यासाठी सरकारने भरघोस निधी दिला आहे. राज्याचा विकासदर वाढविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. राज्यातील ८२ हजार ८०० हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचा निर्धारसुद्धा व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांना उत्पन्न दुपट्ट वाढवून कर्जमुक्त करण्याचे स्वप्न सरकारचे आहे. सोलापूर विमानतळाचा विकास आणि सोलापुरी चादर व टॉवेल करमुक्त करण्यात आले आहेत त्यामुळे सोलापूरच्या रोजगाराला व विकासाला चालना मिळणार आहे. एकूणच अर्थसंकल्पामध्ये समाजातील सर्व घटकांचा विचार करून व शेतकऱ्यांच्या भवितव्याचा विचार करून झुकते माप दिले आहे. अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून स्वागतार्ह आहे.