शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

सोयाबीन पेरणी ७५ ते १०० मिमी पावसानंतरच करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:28 IST

पहिल्या पावसावर पेरणी केल्यास जमिनीतील उष्णता ही कमी न झाल्यामुळे अंकुरलेले बियाणे उष्णतेमुळे जळून जाते व बियाणांची उगवणही कमी ...

पहिल्या पावसावर पेरणी केल्यास जमिनीतील उष्णता ही कमी न झाल्यामुळे अंकुरलेले बियाणे उष्णतेमुळे जळून जाते व बियाणांची उगवणही कमी प्रमाणात होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या सूचनांचे पालन करून पेरणी करावी. आपण आपल्या घरचे बियाणे, दुकानातील बियाणे वापरत असाल तर सर्व पोत्यातील बियाणांची उगवण क्षमता तपासून घ्या. शेजारच्या शेतकऱ्याचे बियाणे विकत घेऊन पेरणी करत असाल तरीही त्याची उगवण क्षमता तपासून घ्या. ७० टक्के व त्यापेक्षा जास्त उगवण क्षमतेचे बियाणे पेरणीसाठी वापरावे, अशा सूचना कदम यांनी केल्या आहेत.

बियाणाला पेरणीपूर्वी रायझोबियम व पीएसबी या नत्र व स्फुरद स्थिरीकरण करणाऱ्या जीवाणू खतांची बीजप्रक्रिया करावी. यामुळे आपल्या पिकाची उगवण चांगली होऊन पिकास हवेतील नत्र व जमिनीतील स्फुरद या मूलद्रव्यांची उपलब्धता होईल.

पेरणी करताना अठरा इंचावर सोयाबीन पेरणी करावी. अधिक माहितीसाठी किंवा काही अडचण असल्यास कृषी विभागास संपर्क साधावा ही विनंती. चुकीचे नियोजन करू नका, योग्य पाऊस पडल्यानंतरच बीजप्रक्रिया करून पेरणी करावी, असे म्हटले आहे.

खरीप हंगामात सोयाबीनचे पीक हे तीन महिन्यांत काढणीस येते, ते पीक घेतल्यानंतर लगेच रब्बीसाठी ज्वारी, हरभरा किंवा इतर दुसरे पीक घेता येते. शिवाय दरही चांगला मिळत असल्याने लागवड वाढू लागली आहे.

===Photopath===

080621\img-20210608-wa0079.jpg

===Caption===

चालू वर्षी सोयाबीन पेरणी करताय तर थोडे इकडे लक्ष द्या; कृषी विभाग म्हणतो 75 ते 100 मिलिमीटर पाऊस पडल्यावरच पेरणी करा