शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

सोलापूर रेल्वेस्थानक विकासकामाचा उद्या शुभारंभ

By काशिनाथ वाघमारे | Updated: August 5, 2023 18:38 IST

भूमिपूजनासाठी मोठा मंडप अन् आखले नियोजन.

काशिनाथ वाघमारे, सोलापूर : अमृत भारत रेल्वेस्थानक योजनेंतर्गत सोलापूर विभागातील एकूण १५ रेल्वेस्थानकांचा वर्षभरात कायापालट होणार आहे. या कामाचा रविवार, ६ ऑगस्टपासून शुभारंभ होत असून, स्थानकावर एस्काॅर्टच्या बाजूला मालधक्का परिसरात याची जय्यत तयारी झाली आहे. सकाळी ९.३० वाजता हा भूमिपूजन सोहळा खासदारांच्या उपस्थित होत असून, मोठा मंडप उभारण्यात आला आहे. तसेच, मोठी आसनव्यवस्था केली असून, परिसरात विकासकामांनी गती घेतली आहे.

९० मिनिटांचा हा कार्यक्रम असून, व्हिडीओ स्क्रीन लावण्यात आला आहे. दिल्लीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या १५ स्थानकांच्या विकासकामांचे उदघाटन होत असून, याचे थेट प्रक्षेपण असणार आहे. या कार्यक्रमानंतर शालेय मुलांना स्पर्धा पुरस्कार देऊन अतिथींच्या हस्ते गौरविले जाणार आहे.आरपीएफचे झाले संचलन..

या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर लोहमार्ग पोलिस, रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ)चे जवान तैनात ठेवण्यात येत आहेत. तसेच, शनिवारी सकाळी आरपीएफ जवानांचे संचलन झाले.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे