शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

इंटरनेटमुळे गावागावांत 'स्मार्टनेस' पोहोचणार

By admin | Updated: February 26, 2016 11:00 IST

महासत्तेकडे वाटचाल करणार्‍या आपल्या देशात स्मार्टनेस केवळ शहर व महानगरांपुरते र्मयादित न राहता इंटरनेटमुळे गावागावांत पोहोचणार आहे

महासत्तेकडे वाटचाल करणार्‍या आपल्या देशात स्मार्टनेस केवळ शहर व महानगरांपुरते र्मयादित न राहता इंटरनेटमुळे गावागावांत पोहोचणार आहे. 'गावाकडच्या शाळा' आता इंटरनेट, डिजिटल स्कूल, ई-लर्निंगसारख्या उपक्रमांतून गावांना नक्कीच स्मार्ट करतील, असा विश्‍वास सुदीप हंचाटे, गणेश वाघमारे, मधुकर कांबळे, अनिरुद्ध सुर्वे, विलास नामा, आमसिद्ध तीर्थकर आणि इतर उपक्रमशील शिक्षकांना वाटतो.  भारत हा खेड्यांचा नव्हे तर स्मार्ट खेड्यांचा देश व्हावा, ही अपेक्षा आहे. यामध्ये शाळा हा प्रमुख घटक असल्याने देशाचे भविष्य शाळेतून घडते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. जि. प. च्या शाळा आता आठवीपर्यंत होत असल्याने जबाबदारी वाढणार आहे. विशेषत: मुलींच्या आरोग्याचा विचार महत्त्वाचा आहे. छडी लागे छमछम... ही म्हण आता कालबाह्य ठरत आहे. समाजमाध्यमांमुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालक समान पातळीवर येत आहेत. शहर, गावांप्रमाणे शिक्षकांनाही आता स्मार्ट व्हावे लागत आहे. स्मार्ट राहणे, ही आता अपेक्षा नसून गरज आहे.