शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
5
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
6
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
7
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
8
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
9
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
10
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
12
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
13
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
14
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
15
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
16
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
17
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
18
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
19
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

शहाजीबापू पाटील यांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:23 IST

उचल पाणी योजनेतंर्गत सांगोला उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अचकदाणी गावातील शेतकऱ्यांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने ...

उचल पाणी योजनेतंर्गत सांगोला उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अचकदाणी गावातील शेतकऱ्यांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने युवा नेते विजय पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. शेतीच्या पाण्यासाठी कोणत्याही सिंचन योजनेत समावेश नसलेल्या १४ गावांचा उजनी दोन टीएमसी उचल पाणी योजनेत समावेश केल्यामुळे या भागाचा कायमस्वरूपी दुष्काळ मिटवून शेतकऱ्यांना सुकाळाचे दिवस आणणार असल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

याप्रसंगी उपसरपंच शिवाजी चव्हाण, ग्रा. पं. सदस्य गोरख गंभीरे, पोलीस पाटील हनुमंत जाधव, अमोल मोरे, भैया चव्हाण, सत्यवान चव्हाण, दत्तात्रय चव्हाण, संभाजी पाटील, लक्ष्मण मोरे, गौतम सावंत, नंदकुमार गंभीरे, रामचंद्र चव्हाण, विजय गंभीरे, विशाल मोरे, हसन मुलाणी, दत्तात्रय मोरे आदी उपस्थित होते.

मृत कुटुंबीयांची भेट घेऊन केले सांत्वन

आमदार शहाजीबापू पाटील यांनी महूद जिल्हा परिषद गटातील अचकदाणी, ठोंबरेवाडी येथील ठोंबरे कुटुंबीय, विजय कदम, रवींद्र मोरे, अख्तर मुलाणी, विजय गंभीरे, संजय तारे, रामचंद्र कुलकर्णी, उत्तम काटे, दामोदर काळेबाग, नंदकुमार गंभीरे यांच्या घरी भेटी देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.

फोटो ओळ :::::::::::::

अचकदाणी ग्रामस्थांच्यावतीने आमदार शहाजीबापू पाटील यांचा सत्कार केला. यावेळी उपस्थित ग्रामस्थ शेतकरी.