शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
3
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
4
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
5
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
6
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
9
धक्कादायक! ब्रेकअपमुळे पाचवीतील ४ मुलींनी रचला वर्गातील मुलाच्या हत्येचा कट
10
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
11
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
12
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
13
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
14
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
15
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
16
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
17
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
18
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना
19
जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा
20
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर

सोलापूर जिल्ह्यातील पात्र शेतकºयांना लाभ मिळेपर्यंत योजना सुरु राहणार : पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 16:31 IST

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि. १८ :-  छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतून शेतकºयांना सन्मान केला जात आहे. पात्र शेतकºयांस लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरु राहील, असे प्रतिपादन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आज येथे केले.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील पात्र शेतकरी कुटुंबाचा आज पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ...

ठळक मुद्देजिल्ह्यातील पंचवीस शेतकºयांना कर्जमाफी प्रमाणपत्र देऊन सन्मानमुंबईत झालेल्या कार्यक्रमाचे थेट प्रसारणसोलापूर जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि. १८ :-  छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतून शेतकºयांना सन्मान केला जात आहे. पात्र शेतकºयांस लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरु राहील, असे प्रतिपादन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आज येथे केले.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील पात्र शेतकरी कुटुंबाचा आज पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, सहकार विभागाचे अप्पर निबंधक शैलेश कोतमिरे, जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, जिल्हा विशेष लेखापरीक्षक सुरेश काकडे, अग्रणी बँक व्यवस्थापक सुरेश श्रीराम आदी उपस्थित होते.पालकमंत्री  विजयकुमार देशमुख म्हणाले, ह्य राज्य शासनाने शेतकºयांना कर्जमाफी देण्याचा निर्णय जूनमध्ये घेतला. यासाठी जिल्ह्यातून सुमारे दोन लाख वीस हजार शेतकºयांनी अर्ज केले. त्यापैकी पात्र ठरलेल्या शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळण्यास सुरवात होईल. राज्य शासनाने शेतकºयांच्या हितासाठी घेतलेल्या या निर्णयाची सोलापूर जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होत आहे़या योजनेत पात्र ठरलेल्या प्रत्येक शेतकºयास लाभ मिळले. तोपर्यत ही  योजना कार्यान्वित राहील. शेवटच्या शेतकºयास लाभ होईल याची काळजी जिल्हा प्रशासन आणि सहकार विभागाचे अधिकारी - कर्मचारी यांनी घ्यावी अशी सूचनाही पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केली.यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात जिल्ह्यातील पंचवीस शेतकºयांना कर्जमाफी प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. अविनाश देशमुख यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात आले. यावेळेस जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार,  जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक किसन मोटे, शहर उपनिबंधक कुंदन भोळे आदी उपस्थित होते.