शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

सत्यम सत्यम म्हणताच लक्ष लक्ष हातानी टाकल्या अक्षता

By admin | Updated: January 13, 2017 19:37 IST

पांढ-या शुभ्र बाराबंदी पोषाखातील भक्त जणू दूधाच्या सागराप्रमाणे सिध्देश्वर तलावाभोवती जमला... मानाच्या सात काठ्या येताच श्री सिध्देश्वराचा जयघोष करत अक्षता सोहळ्याला सुरुवात झाली.

ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 13 - पांढ-या शुभ्र बाराबंदी पोषाखातील भक्त जणू दूधाच्या सागराप्रमाणे सिध्देश्वर तलावाभोवती जमला... मानाच्या सात काठ्या येताच श्री सिध्देश्वराचा जयघोष करत अक्षता सोहळ्याला सुरुवात झाली. सत्यम सत्यम म्हणताच लक्ष लक्ष हातानी अक्षता टाकल्या. 
दुपारी २ च्या सुमारास सारही नदीध्वज सन्मत्ती कट्ट्याजवळ आले. त्यानंतर कुंभार समाजाच्या मानक-यांनी यात्रेचे मानकरी हिरेहब्बू आणि देशमुख यांना विवाह सोहळ्याचा विडा दिला. त्यानंतर सुहास शेटे यांनी समंती वाचन केले. त्यानंतर सुगडी पूजन अर्थात गाडग्यांचे पूजन करण्यात आले.  मंगलाष्टिका झाल्यावर लाखो भाविकानी अक्षता टाकल्या आणि विवाह पार पडला. 
 
काय आहे अख्यायिका?
- सिध्देश्वर महाराजांचे वास्तव्य सोलापूरात असताना त्यांच्या सेवेत असलेली एक कुंभार कन्या त्यांची निस्सिम भक्त बनली आणि तिने सिध्देश्वर महाराजांशी विवाह करण्याचा हट्ट धरला. मात्र सिध्देश्वर महारांनी तिला नकार दिला. मात्र, कुंभार कन्या हट्ट सोडत नव्हती. त्यामुळे महाराजानी त्यांच्या युगदंडाशी  विवाह करण्याची परवानगी दिली आणि या कन्येचा सिध्दरामेश्वरांच्या युगदंडाशी विवाह झाला. त्या घटनेचे स्मरण म्हणून दरवर्षी हा प्रतिकात्मक सोहळा पाच दिवस चालतो. तीच सिध्देश्वरची यात्रा म्हणून ओळखली जाते. योगदंडाचे प्रतिक म्हणून आता नंदीध्वजाशी विवाह लावण्यात येतो.