शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

गाडीवर दिवा असणाऱ्यांना आरटीओ देणार स्टिकर

By admin | Updated: May 2, 2017 12:22 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २ : राजकुमार सारोळेसोलापूर : केंद्र शासनाने मंत्र्याच्या गाड्यावरील लाल दिवा बंदीबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत भारत सरकारतर्फे अद्यादेश जारी करण्यात आला असून, यापुढे फक्त पोलीस, अग्निशमन व आर्मी संबंधीत वाहनांना दिवे लावण्यास परवानगी देण्यात आली आहे. इतर व्यक्तींना दिवा लावण्यास अनुमती देण्याबाबत राज्य सरकाराला अधिकार दिले असून, या व्यक्तींची यादी अद्याप राज्य शासनातर्फे घोषीत झालेली नाही. केंद्र सरकारने १ मे रोजी जारी केलेल्या राजपत्रात केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम १0८ (४) नुसार विशीष्ठ व्यक्तींच्या वाहनांवर बहुरंगी लाल, निळा आणि पांढरा दिवा लावण्यास परवानगी दिली आहे. यामध्ये अग्निशामक दलात कार्यरत असणारे अधिकारी, रक्षा अथवा अर्थ सैनिक बलात कायदा व व सुव्यवस्थे काम करणाऱ्यांसाठी दिवा लावता येईल. असा दिवा असणारे अधिकारी व कर्मचारी ज्यावेळी कर्तव्यावर नसतील त्यावेळी त्यांना दिवा चालू ठेवता येणार नाही. याशिवाय ज्या त्या राज्य सरकारने गरजेच्या व्यक्तीं किंवा अधिकाऱ्यासाठी दिव्याबाबत निर्णय घ्यावा व दरवषीं ही माहिती जनतेसाठी प्रसिद्ध करावी लागेल. राज्य सरकार शिफारस करेल अशा व्यक्तींसाठी आरटीओ कार्यालयाकडून स्टिकर उपलब्ध केले जातील.त्यात राज्य व संघ सरकारचे नाव, अधिकाऱ्याचे नाव व पद, वाहन क्रमांक नमूद केलेला असेल. एका अधिकारी व पदाधिकाऱ्यासाठी फक्त एकच स्टिकर दिले जाईल. पण यामध्ये कोणाचा समावेश असेल व पद्धत कशी असेल याबाबत महाराष्ट्र शासनाने अद्याप स्पष्टीकरण दिलेले नाही. याबाबत राज्य शासन लवकरच स्वतंत्र अद्यादेश काढेल असे सांगितले जात आहे. केंद्र सरकारनेलाल दिव्याबाबत राजपत्रात जारी केलेला अद्यादेश आरटीओ कार्यालयांना प्राप्त झाला आहे व त्याच्या अंमलबजावणीस सुरूवात झाली आहे.