शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आषाढीच्या आयआरएस प्रणालीत राबणार महसूल यंत्रणा

By admin | Updated: July 2, 2016 12:43 IST

'यंदाची आषाढी वारी, निर्मल वारी' या संकल्पनेद्वारे आषाढी वारीचे नियोजन करण्यात आहेत. ज्ञानेश्‍वर महाराज, तुकाराम महाराज यांच्यास इतर संतांच्या पालख्या सोलापूर जिल्ह्यात

६५ एकरातील सुविधांमध्ये वाढ - जिल्हाधिकारी रणजीत कुमार  
 
सोलापूर -  'यंदाची आषाढी वारी, निर्मल वारी' या संकल्पनेद्वारे आषाढी वारीचे नियोजन करण्यात आहेत. ज्ञानेश्‍वर महाराज, तुकाराम महाराज यांच्यास इतर संतांच्या पालख्या सोलापूर जिल्ह्यात आल्यापासून परत जाईपर्यंत सोईसुविधा देण्यासाठी यंदाही आयआरएस प्रणाली राबविण्यात येणार आहे. त्यात संपुर्ण महसूल यंत्रणा राबणार आहे. 
दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणार्‍या पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी आषाढी यात्रेत देशभरातून कानाकोपर्‍यातून भाविक येत असतात. भाविकांना सोईसुविधा देण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर राहणार आहे. त्यात मागील वर्षापासून विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीही शासनाच्या ताब्यात असल्याने प्रशासनावर दुहेरी जबाबदारी राहणार आहे. गतवर्षी तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कल्पनेतून आषाढी वारीत आयआरएस प्रणाली राबविण्यात आली होती. त्यात जिल्हाधिकार्‍यांपासून ते शेवटच्या कर्मचार्‍यांपर्यंत सर्वांना आषाढीच्या कामात गुंतविण्यात आले होते. ६५ एकरातील सोईसुविधा, पालखी मार्गावर सुविधा, मुक्काम तळावर सुविधा आणि सुलभ दर्शन यासाठी चोख नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे वारकर्‍यांना सुखद वारी अनुभवयाला आली. त्यामुळे यंदाही आयआरएस प्रणाली राबविण्यात येणार आहे. त्यात यंदा राज्य शासन नमामि चंद्रभागा उपक्रमातून पंढरपूरकडे विशेष लक्ष देत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह इतर मंत्र्यांचेही पंढरपूरकडे लक्ष आहे. त्यामुळे यंदाची वारी वेगळी वारी असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांनीही वारीकडेच लक्ष केंद्रीत केले आहेत. त्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांच्यावरच यंदाही आयआरएस प्रणालीची जबाबदारी राहणार आहे. त्यासाठी पंढरीत बैठका घेण्यात येत आहे. ज्या ज्या तालुक्यातून पालख्या सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतात, त्या त्या तालुक्यातील अधिकार्‍यांवर स्वच्छतेची आणि सोईसुविधेची जबाबदारी राहणार आहे. वारकर्‍यांना अडचणी येणार नाही, याची संपुर्ण दक्षता येण्यात येत आहे. वारकर्‍यांसाठी आपत्कालीन मदत केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यातून तात्काळ सुविधा देण्यात येणार आहे.