शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या ४३० दिंड्याचे प्रतिनिधी माऊलीच्या प्रस्थानाला असावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:16 IST

२ जुलै राेजी आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर ...

२ जुलै राेजी आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील नोंदणी असलेल्या ४३० दिंडी प्रतिनिधी, पालखी सोहळा विश्वस्त आणि आळंदी देवस्थान विश्वस्त यांची पंढरपूरमधील ज्ञानेश्वर मंदिरात रविवारी बैठक झाली. या बैठकीसंदर्भात ॲड. विकास ढगे यांनी माहिती दिली. यावेळी पालखी सोहळ्याचे प्रमुख विश्वस्त अभय टिळक, उमेश देसाई, बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार, भाऊमहाराज गोसावी, राणा महाराज वासकर यांच्यासह अन्य महाराज मंडळी उपस्थित होते.

कोरोनाचे संकट कमी झाले असले, तरी संपले नाही. यामुळे शासनाच्या निणर्यानुसार आषाढी यात्रा प्रतीकात्मक साजरी करण्याचे वारकऱ्यांनी मान्य केले आहे. एस.टी.ने प्रमुख पालख्या पंढरपूरला येणार आहेत. मात्र प्रस्थानांच्या ठिकाणी दिंडी प्रमुखांना उपस्थित राहता यावे. यंदा आषाढीला पायी पालखी सोहळा घेऊन जाण्याबाबत वारकरी आग्रही असून आम्हाला शासनाकडून अजून आशा आहे. मात्र शासनाने परवानगी न दिल्यास मात्र शासकीय नियमानुसार पालखी सोहळा करणार अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे यांनी सांगितले.

उभ्या रिंगणात अश्व असावा

परंपरेप्रमाणे अश्व प्रस्थाआला असावेत. त्याचबरोबर यंदा पालखी बसने येणार असली तरी प्रस्थानानंतर अश्वाला वाखरी येथे आणण्याची परवानगी मिळावी. वाखरी येथून पंढरपूरकडे पायी चालत जाताना अश्व सोबत असावा. पंढरपुरातील फडकऱ्यांना स्वागतासाठी परवानगी द्यावी. उभ्या रिंगणाला अश्व असावेत, अशी मागणी शासन दरबारी करण्याचे बैठकीत ठरले आहे.