शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

पंतप्रधानांसह रेल्वे अन्‌ कृषिमंत्र्यांवर आचारसंहिता भंग गुन्हे नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:10 IST

ग्रामपंचायत निवडणुका, लोकसभा व विधानसभा निवडणूक आदर्श आचारसंहितेनुसार घेणे बंधनकारक असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, ...

ग्रामपंचायत निवडणुका, लोकसभा व विधानसभा निवडणूक आदर्श आचारसंहितेनुसार घेणे बंधनकारक असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, आदींनी २८ डिसेंबर २०२० रोजी सांगोला (जि. सोलापूर) येथे आदर्श आचारसंहितेचा उघडपणे भंग करून महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना प्रभावित करण्यासाठी किसान रेल्वेच्या १०० व्या गाडीचा शुभारंभ कार्यक्रम दिमाखात साजरा केला.

हा कार्यक्रम म्हणजे निवडणूक आचारसंहितेचा उघडपणे भंगच नव्हे, तर सत्तेच्या जोरावर निवडणूक आचारसंहिता पायदळी तुडविण्याचा प्रकार आहे, असा आक्षेप घेतला आहे. यासाठी पंतप्रधान, रेल्वेमंत्री, कृषिमंत्री यांच्यासह संबंधित दोषींवर तत्काळ कारवाई करावी, असा तक्रारी अर्ज किसान आर्मी व वॉटर आर्मीचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल कदम यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

-----

या आधारे केली तक्रार

आदर्श आचारसंहिता परिशिष्ट - २ मधील कलम १०, परिशिष्ट -३ मधील भाग-२ (१) परिशिष्ट मधील कलम -७, राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशांमधील कलम -७, नुकतेच म्हणजे ११ ते १७ डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने पारित केलेले आदेश आणि सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाने निश्चित केलेले सिद्धांत या आधारे तक्रारी अर्ज दाखल केल्याचे कदम यांनी सांगितले.