शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
3
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
4
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
5
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
6
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
7
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
8
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
9
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
10
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल
11
Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!
12
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
13
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
14
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
15
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
16
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
17
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
18
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
19
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
20
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर

शिल्लक पाण्याचा शेतकरी, नागरिकांना होणार फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:19 IST

करकंब गाव जिल्ह्याच्या दुष्काळी पट्ट्याच्या नकाशावर आहे. हे पुसून काढण्यासाठी येथील ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक नरसाप्पा देशमुख, उपसरपंच ...

करकंब गाव जिल्ह्याच्या दुष्काळी पट्ट्याच्या नकाशावर आहे. हे पुसून काढण्यासाठी येथील ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक नरसाप्पा देशमुख, उपसरपंच आदिनाथ देशमुख हे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नाला येथील शेतकरी व सर्वसामान्य नागरिक सहकार्य करीत आहेत. येथील ग्रामपंचायत प्रशासनाने गावाच्या पाणीपुरवठ्याच्या पाण्यातून शिल्लक राहिलेले पाणी उन्हाळ्यात पाणीटंचाई होऊ नये म्हणून येथील ओढ्यात व गाव तळ्यात सोडले आहे. या पाण्याचा फायदा येथील नागरिकांना व शेतकरी बांधवांना होणार आहे.

यावेळी ॲड. शरद पांढरे, प्रा. सतीश देशमुख, अमोल शेळके, मदार मुर्शद, सचिन शिंदे, सतीश माळी, सावता खारे, महेंद्र शिंदे, अभिषेक पुरवत, शरद शिंदे, सचिन दुधाळ, अशोक जाधव, बिनू माळी, विजय जेव्हरी, भगवान जगताप, बंडू खपाले

आदी उपस्थित होते.

फोटो ओळी :::::::::::::::::::::

पाणीपुरवठ्याचे अतिरिक्त पाणी तळ्यात, ओढ्यात सोडताना ॲड. शरद पांढरे, प्रा. सतीश देशमुख व अन्य.