शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

उजनी धरणातून कालव्याद्वारे पुन्हा पाणी सोडले

By admin | Updated: April 11, 2017 17:17 IST

.

 

आॅनलाइन लोकमत सोलापूर

सोलापूर दि ११ : उजनी धरणातून मंगळवारी पुन्हा कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले आहे़ कालव्यातून पाणीपुरवठा बंद करून केवळ आठवडा उलटण्याच्या आत पुन्हा २२०० क्युसेक्स पाणी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे़ मात्र याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य उत्तर मिळत नसल्याने गोंधळात भर पडली आहे़ २० फेब्रुवारी ते ५ एप्रिल असे कालव्याद्वारे पाणी वाटप सुरू होते़ धरणातून भीमा-सीना कालवा आणि बोगदा याद्वारे ४५ दिवस पाणीपुरवठा करण्यात आला़ यामुळे धरणातील ४५ टक्के पाणी घटले़ धरणात केवळ १५ टक्के पाणीसाठा असताना मंगळवारी अचानक पुन्हा पाणी सोडण्यात आल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरल्याने शेतकऱ्यांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे़ धरणातील पाण्याच्या वाटपाबाबत कोणताही निश्चित कार्यक्रम प्रशासनाकडे दिसत नाही, त्यातच धरणातील गाळ काढण्यासाठी पाणी संपविले जात असल्याची जोरदार चर्चा शेतकऱ्यांमध्ये होत आहे़