शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

उजनी धरणातून कालव्याद्वारे पुन्हा पाणी सोडले

By admin | Updated: April 11, 2017 17:17 IST

.

 

आॅनलाइन लोकमत सोलापूर

सोलापूर दि ११ : उजनी धरणातून मंगळवारी पुन्हा कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले आहे़ कालव्यातून पाणीपुरवठा बंद करून केवळ आठवडा उलटण्याच्या आत पुन्हा २२०० क्युसेक्स पाणी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे़ मात्र याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य उत्तर मिळत नसल्याने गोंधळात भर पडली आहे़ २० फेब्रुवारी ते ५ एप्रिल असे कालव्याद्वारे पाणी वाटप सुरू होते़ धरणातून भीमा-सीना कालवा आणि बोगदा याद्वारे ४५ दिवस पाणीपुरवठा करण्यात आला़ यामुळे धरणातील ४५ टक्के पाणी घटले़ धरणात केवळ १५ टक्के पाणीसाठा असताना मंगळवारी अचानक पुन्हा पाणी सोडण्यात आल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरल्याने शेतकऱ्यांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे़ धरणातील पाण्याच्या वाटपाबाबत कोणताही निश्चित कार्यक्रम प्रशासनाकडे दिसत नाही, त्यातच धरणातील गाळ काढण्यासाठी पाणी संपविले जात असल्याची जोरदार चर्चा शेतकऱ्यांमध्ये होत आहे़