शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

एमआरईजीएसच्या कामाला लाल फुली प्रशासनाचा नाकर्तेपणा;

By admin | Updated: May 9, 2014 00:29 IST

मागणी नसल्याचे सांगितले जाते कारण

सोलापूर : एमआरईजीएसमधून यावर्षी गांडूळ खतनिर्मिती, शेततळे व सिमेंट नालाबांधची कामे हाती घेण्यात येणार असल्याचे रोहयो उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील सांगत असताना मागील दोन वर्षांपासूनच ही कामे प्रस्तावित असली तरी मागणीच नसल्याचे जि.प.च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी स्पष्ट केले आहे. शेतकर्‍यांसाठी काहीच करायचे नाही?, असा पवित्रा प्रशासन व पदाधिकार्‍यांनी घेतल्याचा हा परिणाम आहे.सध्या जिल्‘ाला रस्त्याच्या समस्यांनी ग्रासले आहे. गावोगावी पाणंद रस्त्याची मागणी आहे. पदाधिकारी व प्रशासनाने गावोगावच्या रस्त्यांची कामे हाती घेण्याची मागणी आहे. अपूर्ण विहिरी पूर्ण करण्यासाठी त्या शेतकर्‍यांची तयारी नाही. त्या मोबदल्यात मागणी असलेल्या गावात नव्याने विहिरींचे प्रस्ताव मंजूर करण्याचीही शेतकर्‍यांची मागणी आहे. याशिवाय जनावरांसाठी गोठा, गांडूळ खतनिर्मितीच्या कामांची मागणी आहे. ही मागणी असताना जिल्हा परिषद व यंत्रणेकडे कसलेच नियोजन नाही. रोहयोच्या उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी गांडूळ खतनिर्मिती, शेततळी व सिमेंट नालाबांधाची कामे यावर्षी घेणार असल्याचे बुधवारी सांगितले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रफिक नाईकवाडी यांनी एम.आर.ई.जी.एस. मधून शेततळ्यांची कामे घेण्यासाठी शेतकर्‍यांची मागणीच नाही, परंतु राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून शेततळे होऊ शकतात, असे सांगितले. एम.आर.ई.जी.एस. मधून सध्या कोणत्याच कामाची मागणी नसल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी सांगितले. -------------------------------------लोकांनी शेततळे व फलोत्पादनासाठी कृषी खात्याकडे मागणी नोंदवावी. एन.एच.एम.(राष्ट्रीय फलोत्पादन अभियान) मधून शेततळ्याला मागणी आहे़ एम.आर.ई.जी.एस.मधून शेततळे करण्यास शेतकरी पुढे येत नाहीत. गांडूळ खताची मागणी कोणी केली तर विचार करु.रफिक नाईकवाडीजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ------------------------------------पाणंद रस्ते, जनावरांचा गोठा, खतनिर्मिती प्रकल्प ही कामे दोन वर्षांपासून प्रस्तावित आहेत. मागणीच नसल्याने ही कामे हाती घेऊ शकलो़ गावागावांतून विहिरींच्या कामांची मागणी आहे. मागणीप्रमाणे रस्त्यांची कामे सुरू आहेत.मनीषा देसाईउपमुख्य कार्यकारी अधिकारी------------------------------------महसूलने कामे करणार्‍यांना लटकावलेएम.आर.ई.जी.एस. ही योजना केवळ विहिरींच्या कामामुळे जिल्‘ातील गावोगावी पोहोचली. जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने विहिरींची कामे केल्यानेच अनेक कुटुंबांची शेती बागायती झाली आहे. परंतु पैशाच्या मागणीच्या, तांत्रिक बाबीवर बोट ठेवत महसूल खात्याने जि.प. ग्रामपंचायत विभागाला अडचणीत आणले. त्यामुळे आज जि.प.ची यंत्रणाही कामे करण्यास तयार नाही.