शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

माणूस जोडण्यासाठीच विद्रोही चळवळ : पोळके

By admin | Updated: August 3, 2014 23:34 IST

विद्रोही सांस्कृतिक साहित्य संमेलनाचा समारोप

कोल्हापूर : विद्रोही चळवळ ही जाती घट्ट करण्याची चळवळ नसून, माणूस जोडण्यासाठीच ही चळवळ आहे. चळवळीसाठी पैशांची गरज लागत नाही, तर विचारांची पक्की बैठक असावी लागते. हीच विचारांची बैठक विद्रोही चळवळीमध्ये आहे, असे प्रतिपादन विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष पार्थ पोळके यांनी केले. दसरा चौकातील संत जनाई नगरी, मुस्लिम बोर्डिंग सांस्कृतिक हॉल येथे आज, रविवारी बारावे विद्रोही सांस्कृतिक साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. संमेलनाध्यक्षपदी डॉ. भारत पाटणकर होते. पोळके म्हणाले, विषमतावादी व जातीयवादी कधीच इतिहास घडवू शकत नाहीत. क्रांती आणि परिवर्तन काही पटकन होत नाही तर त्यासाठी संयम बाळगावा लागतो. अशा साहित्य संमेलनातून विचारांचे प्रबोधन होतो आणि क्रांतीची ज्योत पेटते. अस्मिता निर्माण करण्यासाठी जातीयतेची गरज लागत नाही. प्रमुख पाहुणे अ‍ॅड. अण्णाराव पाटील म्हणाले, जोपर्यंत शिव, शाहू, फुले आणि आंबेडकर यांचे विचार समाजात रूजत नाहीत. तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही. हे विचार युवापिढीमध्ये रूजविण्यासाठी आधुनिक पद्धतीचा वापर केला पाहिजे. असे झाले ठराव--शासकीय कार्यालयातून देव-देवतांच्या प्रतिमा काढण्यात याव्यात.--खैरलांजी ते खर्डा या घडलेल्या घटना म्हणजे दलित अत्याचार वाढलेला आहे. याचा निषेध विद्रोही करते. --महाराष्ट्र शासन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास प्रत्येक वर्षी २५ लाख रुपये देते, याचा निषेध करण्यात आला. तसेच हे पैसे देण्याचे ताबडतोब बंद करावे, अन्यथा राज्याचा सांस्कृतिक कार्यमंत्री व अर्थमंत्री यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही.