शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

शेतीपंपाचा वीजपुरवठा रात्रीऐवजी दिवसा करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:44 IST

यावेळी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख, माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले, प्रवक्ते भानुदास शिंदे, ॲड. ...

यावेळी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख, माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले, प्रवक्ते भानुदास शिंदे, ॲड. जितूभाई आडेलकर, लालासोा पाटील, महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षा नीता खोत, दीपक पगार, प्रा. एन डी चौगुले, आदिनाथ कपाळे उपस्थित होते.

रात्री वीजपुरवठा होत असल्याने पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांना अनेक संकटाला सामोरे जावे लागते. त्यामुळे वन्यजीव प्राणी, सर्पदंश, विजेचा शॉक होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवसा वीजपुरवठा केला तर शेतकऱ्यांचे प्राण वाचतील .तसेच इतर राज्यांप्रमाणे शेतीपंपाचे वीज बिल माफ करावे, अशी मागणीही प्रा. सुहास पाटील यांनी निवेदनात केली.

फोटो ओळी

०३टेंभुर्णी०१

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदन देताना रयत क्रांती संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. सुहास पाटील. शेजारी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत.