शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

वीजतोडणी मोहीम बंद करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:21 IST

सध्या शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. वेळेवर उसाचे बिल मिळत नाही. कोरोना, अतिवृष्टी, महापूर यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. अशा ...

सध्या शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. वेळेवर उसाचे बिल मिळत नाही. कोरोना, अतिवृष्टी, महापूर यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. अशा कठीण परिस्थितीत कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता सरसकट वीजतोडणी केले जात आहे. विधानसभा अधिवेशनात सुरुवातीला वीज तोडणे बंद करा म्हणायचे आणि शेवटच्या दिवशी पुन्हा वीजतोडणीचे आदेश द्यायचे, या दुतोंडी सरकारच्या मनमानीमुळे शेतकरी देशधोडीला लागत आहे. वीज तोडणे बंद करावे, अन्यथा रासपकडून मोर्चा, आंदोलन केले जाईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील बंडगर, सुरेश गुत्तेदार, दत्ता माडकर, शिवानंद गाडेकर, दाजी कोळेकर, गुणवंत लवटे, स्वामीनाथ घोडके आदी उपस्थित होते.

फोटो

२०अक्कलकोट-रासप निवेदन

ओळ:- अक्कलकोट येथे महावितरणचे अधिकारी म्हेत्रे यांना निवेदन देताना रासपचे जिल्हाध्यक्ष सुनील बंडगर, दत्ता माडकर, सुरेश गुत्तेदार आदी.