शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
4
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
5
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
6
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
7
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
8
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
9
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
10
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
11
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
12
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
13
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
14
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
15
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
16
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
17
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
18
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
19
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
20
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!

वीजतोडणी मोहीम बंद करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:21 IST

सध्या शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. वेळेवर उसाचे बिल मिळत नाही. कोरोना, अतिवृष्टी, महापूर यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. अशा ...

सध्या शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. वेळेवर उसाचे बिल मिळत नाही. कोरोना, अतिवृष्टी, महापूर यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. अशा कठीण परिस्थितीत कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता सरसकट वीजतोडणी केले जात आहे. विधानसभा अधिवेशनात सुरुवातीला वीज तोडणे बंद करा म्हणायचे आणि शेवटच्या दिवशी पुन्हा वीजतोडणीचे आदेश द्यायचे, या दुतोंडी सरकारच्या मनमानीमुळे शेतकरी देशधोडीला लागत आहे. वीज तोडणे बंद करावे, अन्यथा रासपकडून मोर्चा, आंदोलन केले जाईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील बंडगर, सुरेश गुत्तेदार, दत्ता माडकर, शिवानंद गाडेकर, दाजी कोळेकर, गुणवंत लवटे, स्वामीनाथ घोडके आदी उपस्थित होते.

फोटो

२०अक्कलकोट-रासप निवेदन

ओळ:- अक्कलकोट येथे महावितरणचे अधिकारी म्हेत्रे यांना निवेदन देताना रासपचे जिल्हाध्यक्ष सुनील बंडगर, दत्ता माडकर, सुरेश गुत्तेदार आदी.