शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

उद्याच्या पाण्याचे नियोजन आजच करा; मोहोळमध्ये जलदिन प्रशिक्षणात सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:20 IST

या चर्चासत्रासाठी अध्यक्षस्थानी विभागीय संशोधन संचालक डॉ. व्ही. एम. अमृतसागर होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कोरडवाहू शेतीमध्ये पाणी ...

या चर्चासत्रासाठी अध्यक्षस्थानी विभागीय संशोधन संचालक डॉ. व्ही. एम. अमृतसागर होते.

त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कोरडवाहू शेतीमध्ये पाणी वापराचे व संवर्धनाचे आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन केले.

डॉ. टी. आर. वळकुंडे यांनी जल दिनाचे महत्त्व व त्यानिमित्त लोकांमध्ये कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ च्या माध्यमातून करण्यात येत असलेली जागृती याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक डॉ. सुहास उपाध्ये, सहाय्यक प्राध्यापक, मृदा व जलसंधारण विभाग यांनी उद्याच्या पाण्याचे नियोजन आजच कसे करतात येईल याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना पाणलोट व्यवस्थापन, जमिनीची धूप इत्यादी विषयाच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली.

यावेळी डॉ. शरद जाधव , डॉ. दिनेश क्षिरसागर, डॉ. सुरज मिसाळ, सुयोग ठाकरे, नितीन बागल यांनी परिश्रम घेतले.