शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक इमारतींमध्ये भाविकांचा भरणा

By admin | Updated: July 8, 2014 01:12 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष; भाविकांच्या जीवाला धोक्याची शक्यता

पंढरपूर: पंढरपूर शहरात मोठ्या प्रमाणात धोकादायक इमारती असून, यांची संख्या पाचशेच्या वर आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली असतानाही प्रशासनाने याकडे कानाडोळा केला आहे. यामुळे सध्या इमारत मालक बाहेरून आलेल्या वारकऱ्यांना वास्तव्य देत असल्याने भाविकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.पंढरपुरात मंदिर परिसरासह अनेक गल्ली-बोळांमध्ये मोठ्या प्रमाणात धोकादायक इमारती आहेत. यामध्ये घरापासून ते मठ, धर्मशाळा, वाड्याचा समावेश असला तरी यात मोठ्या प्रमाणात महाराजांचे वाडे अधिक आहेत. पंढरपूर नगरपालिकेने या धोकादायक इमारत मालकांना सूचना देऊन पाडण्याचे आवाहन केले आहे; मात्र मालकांनी याकडे दुर्लक्ष केले असून, यामुळे पंढरीत धोकादायक असलेल्या अनेक इमारती तशाच आहेत. सध्या वारीत मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असल्याने बिनदिक्कतपणे वारकऱ्यांना यामध्ये राहण्यासाठी जागा दिली जात आहे. यामुळे वास्तव्य करणाऱ्या वारकऱ्यांसाठी या इमारती धोकादायक बनल्या आहेत. नगरपालिका प्रशासनाने धोकादायक इमारती जाहीर करून त्यावर इमारत धोकादायक असल्याबाबत सूचनाही त्या इमारतीवर लिहिल्या आहेत; मात्र असे असतानाही ऊन, वारा व पावसापासून बचाव करण्यासाठी वारकरी या इमारतींचा आधार घेत असून प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने नगरपालिका प्रशासनाच्या कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.---------------------------------पावसामुळे अधिक धोकावारीच्या काळात सध्या पाऊस पडत असल्याने धोकादायक इमारती पडण्याची अधिक शक्यता आहे. यामुळे वारकऱ्यांसाठी या इमारतीमध्ये राहण्यापासून लांब ठेवण्यासाठी पंढरीत जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.