शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

पूर्वी पावसाआभावी, तर आता रोजच्या पावसाने पेरणीचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:26 IST

माळशिरस तालुक्यातील खरीप हंगामाची परवड अद्याप सुरूच आहे. सुरुवातीला काही गावांमध्ये पाऊस झाला. मात्र बहुतांश गावात पावसाने चकवा दिल्यामुळे ...

माळशिरस तालुक्यातील खरीप हंगामाची परवड अद्याप सुरूच आहे. सुरुवातीला काही गावांमध्ये पाऊस झाला. मात्र बहुतांश गावात पावसाने चकवा दिल्यामुळे पेरणी प्रक्रिया रखडली होती. गेल्या आठवड्यात पुन्हा पेरणीयोग्य पाऊस झाला. मात्र हा पाऊस रिमझिम स्वरूपात दररोज हजेरी लावत असल्यामुळे पेरणी करण्यासाठी पावसाच्या विश्रांतीची बळीराजाला गरज भासत आहे. एकूणच पावसामुळे लांबलेली पेरणी पुन्हा पावसामुळेच खोळंबल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.

शेतकऱ्याला पेरणीची चिंता

सध्या तालुक्यात पेरणीबाबतची चिंता बळीराजाला सतावत आहे. एकीकडे पाऊस व पाणी पातळी चांगली असल्यामुळे खरिपाबाबत आशादायी असताना पेरणी प्रक्रियाच रखडल्यामुळे चिंतेची बाब बनली आहे. सध्या तालुक्यात काही गावांमध्ये दमदार पाऊस झाला असला तरी सर्वत्र आवश्यक तेवढा पाऊस नाही. मात्र पेरणी करण्यात इतपत सर्वत्र पाऊस झाला आहे. दररोज सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना ‘वेट अँड वॉच’ करावे लागणार आहे. त्यामुळे पाऊस असूनही आणि नसूनही पेरणीची चिंता शेतकऱ्याला कायम आहे.