शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

पक्ष राहिले बाजूला; स्थानिक आघाड्यांना आले महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:18 IST

अनेक गावांमध्ये स्व. आ. भालके, आ. परिचारक यांचेच दोन-दोन गट, सोबत काळे, विविध संघटना यांना सोबत घेऊन स्वतंत्र पॅनल ...

अनेक गावांमध्ये स्व. आ. भालके, आ. परिचारक यांचेच दोन-दोन गट, सोबत काळे, विविध संघटना यांना सोबत घेऊन स्वतंत्र पॅनल उभे केले आहेत. यामध्ये ग्रामस्तरावर आपलेच नेतृत्व किती सक्षम आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न गावागावामध्ये सुरू आहे. सध्या माढा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या ४२ गावांमध्ये आ. बबनराव शिंदे यांनी माझ्या नावावर निवडणुका लढवू नका, असे सांगूनही काही ठिकाणी त्यांच्या नावावर काही कार्यकर्ते ग्रामपंचायत निवडणुकीत उतरले असल्याचे चित्र आहे. याशिवाय स्वाभिमानी, बळीराजा शेतकरी संघटना, विविध पक्षाचे तालुका, जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सोयीच्या आघाड्या करून एकमेकांना शह देण्यासाठी जोरदार कंबर कसली आहे.

पक्ष-गटांना तिलांजली

तालुक्यात प्रमुख दोन-तीन गट आहेत. याशिवाय विविध शेतकरी संघटना, सामाजिक संघटना, प्रमुख राजकीय पक्षात काम करणाऱ्यांची संख्या शेकडोच्या घरात आहे. मात्र स्थानिक ग्रामपंचायतीसाठी निवडणूक लढविताना कोण कोणत्या गटाचा, कोण कोणत्या पक्षाचे काम करत आहे, हे न पाहता गावातील आपल्या विरोधकाचा काटा काढायचा, या एकाच उद्देशाने, भाव-भावकी, पाहुणे-रावळे याची समीकरणे जुळवत स्थानिक आघाड्या मजबूत झाल्याचे दिसत आहे. यामध्ये प्रमुख पक्ष, गटा-तटांना तिलांजली दिल्याचे दिसत आहे.