शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
4
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
5
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
6
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
7
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
8
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
9
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
10
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
11
पुतीन परतले, पुढे...?
12
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
13
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
15
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
16
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
17
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
18
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
19
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
20
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
Daily Top 2Weekly Top 5

‘पांडुरंग’ साखरेपेक्षा इथेनॉलचे उत्पादन वाढवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:21 IST

कारखान्याच्या २९व्या ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष वसंतराव देशमुख, माजी संचालक दिनकर मोरे, कार्यकारी संचालक ...

कारखान्याच्या २९व्या ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

यावेळी उपाध्यक्ष वसंतराव देशमुख, माजी संचालक दिनकर मोरे, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, संचालक हरिश गायकवाड, शिवाजी साळुंखे, सुरेश आगावणे आदी संचालक मंडळ, अधिकारी उपस्थित होते.

पांडुरंग कारखान्याने सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ११.४५ टक्के साखर उतारा निघाला आहे. ६ कोटी ६३ लाख वीज निर्मिती केली आहे. ८१ लाख इथेनॉलची निर्मिती केली आहे. १५२ दिवसांत ६७०० मे. टन क्षमतेने उसाचे सरासरी गाळप करून १० लाख मे. टन उसाचे गाळप केले आहे. त्यामधून ११ लाख साखर पोत्यांचे उत्पादन घेतले असल्याचे आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले.

कोट :::::::::::::::::::

पंढरपूर तालुक्यात इतर कारखान्यांचा साखर उतारा ९ टक्क्यांच्या आसपास राहिला आहे. परंतु पांडुरंग कारखान्याचा साखर उतारा ११.४५ टक्के असा आहे. पांडुरंग कारखाना ११४ किलो, तर इतर कारखान्यात ९० किलो साखर तयार होते. जवळपास २४ किलो साखर पांडुरंग कारखाना जास्त उत्पादन करत आहे. त्यामुळे त्याचा फायदा सभासदांना होत आहे.

- आमदार प्रशांत परिचारक

अध्यक्ष, पांडुरंग कारखाना