शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

बैलांचे पाय रक्तबंबाळ होतात; गाड्यांची पार वाट लागली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:23 IST

यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहतुकीची कोंडी झाली होती. महिनाभरात काम न सुरु झाल्यास अधिकाऱ्यांना बसवून जाब विचाण्याचा पवित्रा आंदोलकांनी ...

यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहतुकीची कोंडी झाली होती. महिनाभरात काम न सुरु झाल्यास अधिकाऱ्यांना बसवून जाब विचाण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला.

या वेळी मोहन बारबोले, मालोजी आडकर, शंभू साठे, पंडित साळुंखे, औदुंबर नवले, लक्ष्मण कदम, संतोष जगदाळे, संतोष साठे, बाळासाहेब उबाळे, औदुंबर उबाळे, विशाल बारबोले, विकास बारबोले, रूपेश आडकर, अभिजित साळुंखे, मोहन होनराव, विकास जाधव, विठ्ठल मस्के, गणेश शिंदे, महेश बिस्किटे, सागर बारबोले, सुधीर उबाळे, दीपक उबाळे, सोमनाथ गिड्डे, परमेश्वर चव्हाण, आप्पासाहेब बारबोले, ज्ञानेश्वर बारबोले, संतोष कवले, अमर साळुंखे, सोमा शिंदे यांच्यासह दारफळ सिना, जामगाव, उंदरगाव, केवड, सुलतानपूर आदी गावांतील नागरिक उपस्थित होते. साहाय्यक पोलीस निरीक्षक श्याम बुवा, पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे, मोहम्मद शेख यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाझीर नाईकवाडी व आनंद नाजरे, मंडलाधिकारी प्रकाश चव्हाण यांनी निवेदन स्वीकारले.

----

खड्ड्यात बसवून अधिकाऱ्यांना जाब विचारु

महिनाभरात रस्त्याच्या कामाला सुरुवात न झाल्यास पडलेल्या खड्ड्यात अधिकाऱ्यांना बसवून जाब विचारु. यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींना जाब विचारणार आहोत. रस्त्याचे ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या संगनमताने मुळे तालुक्यातील रस्त्याची दुर्दशा झाली असून यापुढे असे प्रकार चालणार नाही, असे जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांनी स्पष्ट केले.

-----

दीड हजाराच्या वाहतुकीला दहा हजार खर्च

गेल्या कैक वर्षांपासून रस्त्याचा हा वनवास संपता संपेना. शेतातलं मिरचीची वाहतूक करण्याासाठी प्रत्येक खेपेला ट्रक्टरनं दोन किलोमीटर अंतरासाठी ६०० ते ७०० रुपये प्रमाणे असे १० हजार रुपये मोजावे लागले. रस्ता असता तर १ ते दीड हजारात हे काम झाले असते, अशा भावना दिव्यांग शेतकरी लक्ष्मण कदम यांनी व्यक्त केल्या.

---

फोटो ओळी : दारफळा फाटा (ता. माढा) येथे रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी रास्ता रोको करताना प्रभाकर देशमुख यांच्यासह नागरिक.---फोटो १७माढा

170921\img_20210917_122246.jpg

माढ्यातील दारफळ सीना रस्त्यावर रस्ते दुरुस्ती करण्यासाठी रस्ता रोको करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.