शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

पायऱ्या नसलेल्या ८० फूट विहिरीतून दोरखंडाद्वारे बैलाला काढलं बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:20 IST

लिंबीचिंचोळीचे शेतकरी हिराचंद गुरव यांची बैलजोडी आहे. त्यातील एक बैल पावसाच्या पाण्याबरोबर चालत जाऊन अनवधानाने गुरव यांच्या विहिरीत पडला. ...

लिंबीचिंचोळीचे शेतकरी हिराचंद गुरव यांची बैलजोडी आहे. त्यातील एक बैल पावसाच्या पाण्याबरोबर चालत जाऊन अनवधानाने गुरव यांच्या विहिरीत पडला. विहीर ८० फूट खोल असून ती पाण्याने अर्धवट भरलेली होती. बैल पाण्यात पडताच शेतकरी हिराचंद गुरव यानी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना हाका मारून मदतीसाठी बोलावले.

या कामासाठी नागराज गोविंदे, जुबेर पाटील, अमोल गोविंदे, शिवराज माळी, येल्लू पाटील, गंगाधर माळी, अनिल कोरे, आबा कलशेट्टी, नागराज कलशेट्टी, नागराज पुजारी, देवराज कमळे, नागराज कोरे यांनी सहभाग घेतला.

---

इजा न होता बैल सुखरुप

विहिरीला पायऱ्या नव्हत्या. पाण्याने अर्धवट विहीर भरल्याने बैलाला सहजासहजी बाहेर निघणे शक्य नव्हते. तरुण शेतकऱ्यांनी विहिरीच्या चारी बाजूला दोरखंडाच्या साहाय्याने बांधून बैलाला पाण्यातून बाहेर काढले. दोन तासाच्या अथक प्रयत्नांनंतर कोणतीही इजा न होता बैल पाण्याबाहेर काढण्यात यश आले. बैल सुखरूप बाहेर आल्याने हिराचंद गुरव यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.