शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

पांडुरंग कारखान्यातर्फे सेंद्रिय ऊस पीक परिसंवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:26 IST

यावेळी कारखान्याचे अध्यक्ष आ.प्रशांत परिचारक, दिनकर मोरे, रोहन परिचारक, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांच्यासह संचालक मंडळ, युवा शेतकरी उपस्थित ...

यावेळी कारखान्याचे अध्यक्ष आ.प्रशांत परिचारक, दिनकर मोरे, रोहन परिचारक, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांच्यासह संचालक मंडळ, युवा शेतकरी उपस्थित होते. अलीकडे रासायनिक खतांचा बेसुमार वापर वाढल्याने जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. यामुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे. यामुळे जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी सेंद्रिय ऊस पीक घेणे काळाची गरज आहे. यासाठी सेंद्रिय खताचे उत्पादन, औषध, पाणी व्यवस्थापन किंवा पिकामध्ये विविध प्रकारच्या लिक्विडचा योग्य वापर करावा. शेतात शेणखत किंवा कंपोस्ट खतांचा वापर करणे आवश्यक असल्याचे अनिल कुलकर्णी यांनी सांगितले.

जीवाणू खताचा वापर करा

अधिक ऊस उत्पादनाच्या हव्यासापोटी रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर केल्याने भविष्यात जमिनीची सुपीकता कमी होणार आहे. त्यासाठी पांडुरंग कारखान्याच्या माध्यमातून जैविक उत्पादने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुरवठा करीत आहोत. त्याचा लाभ घेऊन ऊस उत्पादनामध्ये वाढ करावी, असे आवाहन कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी केले.