शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाचत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
2
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
3
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
4
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
5
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
6
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
7
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
8
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
9
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
10
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
11
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
12
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
13
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
14
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
15
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
16
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
17
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
18
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
19
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
20
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस

पांडुरंग कारखान्यातर्फे सेंद्रिय ऊस पीक परिसंवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:26 IST

यावेळी कारखान्याचे अध्यक्ष आ.प्रशांत परिचारक, दिनकर मोरे, रोहन परिचारक, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांच्यासह संचालक मंडळ, युवा शेतकरी उपस्थित ...

यावेळी कारखान्याचे अध्यक्ष आ.प्रशांत परिचारक, दिनकर मोरे, रोहन परिचारक, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांच्यासह संचालक मंडळ, युवा शेतकरी उपस्थित होते. अलीकडे रासायनिक खतांचा बेसुमार वापर वाढल्याने जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. यामुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे. यामुळे जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी सेंद्रिय ऊस पीक घेणे काळाची गरज आहे. यासाठी सेंद्रिय खताचे उत्पादन, औषध, पाणी व्यवस्थापन किंवा पिकामध्ये विविध प्रकारच्या लिक्विडचा योग्य वापर करावा. शेतात शेणखत किंवा कंपोस्ट खतांचा वापर करणे आवश्यक असल्याचे अनिल कुलकर्णी यांनी सांगितले.

जीवाणू खताचा वापर करा

अधिक ऊस उत्पादनाच्या हव्यासापोटी रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर केल्याने भविष्यात जमिनीची सुपीकता कमी होणार आहे. त्यासाठी पांडुरंग कारखान्याच्या माध्यमातून जैविक उत्पादने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुरवठा करीत आहोत. त्याचा लाभ घेऊन ऊस उत्पादनामध्ये वाढ करावी, असे आवाहन कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी केले.