शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला स्वतंत्र डाळिंब विभाग सुरू करण्यासाठी कृषी मंत्र्यांकडून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:21 IST

कृषी मंत्र्यांकडून प्रस्ताव सादर करण्याचे आदेशजिल्ह्याला स्वतंत्र डाळिंब विभाग सुरू करण्यासाठी कृषी मंत्र्यांकडून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश सांगोला : ...

कृषी मंत्र्यांकडून प्रस्ताव सादर करण्याचे आदेशजिल्ह्याला स्वतंत्र डाळिंब विभाग सुरू करण्यासाठी

कृषी मंत्र्यांकडून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश

सांगोला : सोलापूर जिल्ह्याला कृषी विभागांतर्गत स्वतंत्र अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी किसान आर्मी वॉटर आर्मीचे प्रफुल्ल कदम यांनी कृषिमंत्र्यांकडे केली होती. याची दखल घेत त्यांनी जिल्हास्तरावरुन प्रस्ताव पाठवून देण्याचे आदेश दिल्यानी माहिती कदम यांनी दिली.

सांगोला तालुक्यासाठी तब्बल २ लाख १३ हजार ७७४.४ क्षेत्रावर डाळिंब असल्याने लागवड आहे. त्यामुळे भविष्यात या क्षेत्रात मोठी वाढ होत असल्याने डाळिंबाबाबत प्रशासन अधिक गतिमान व परिणामकारक होण्यासाठी आणि शेतकऱ्यांना व्यापक व जलद मदत होण्यासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी कृषी विभागांतर्गत स्वतंत्र अधिकारी कर्मचारी नियुक्त डाळिंब विभाग सुरू करावे, अशी मागणी प्रफुल्ल कदम यांनी कृषिमंत्री यांच्याकडे केली होती.

त्यावर कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी मागणीचे महत्व व गरज लक्षात घेऊन प्रस्ताव पाठविण्याचे आदेश जिल्हास्तराला दिल्याचे कदम यांनी सांगितले

डाळिंब क्षेत्रात खऱ्या अर्थाने प्रगती करायची असेल तर लागवड कार्यक्रमाच्या सोबत विस्तार, प्रबोधन, प्रशिक्षण, विक्री व्यवस्थापन, पीक विमा, संशोधन आदी अनेक बाबींची जोड त्याला देणे गरजेचे आहे. कृषी विभागांतर्गत इतर अनेक योजना व अनेक कार्यक्रम असल्याने डाळिंब क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी आवश्यक असणारा प्रशासकीय पाठिंबा शेतकऱ्यांना मिळू शकत नाही.

सोलापूर जिल्ह्यात डाळिंब क्षेत्रात शेतकरी प्रचंड कष्ट करीत आहेत त्यामध्ये त्यांना प्रशासनाचेही सहकार्य मिळत आहे. तथापि कृषी विभागाचा हा सहभाग उद्दिष्ट केंद्रित, बाजार केंद्रित व गतिमान आणि व्यापक असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने डाळिंब क्षेत्रातील प्रगतीशी निगडित विविध घटकांमध्ये समन्वय, सुसूत्रता व प्रभावी अंमलबजावणी असणे आज अत्यंत निकडीचे आहे, त्याचबरोबर या क्षेत्राशी निगडित वेळोवेळी येणाऱ्या अडचणी प्रशासकीय पातळीवर तात्काळ व एकत्रितरीत्या सोडवणेही महत्त्वाचे असल्याचे कदम यांनी निवेदनात नमूद केले आहे.