शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाज आरक्षणाला अराजकीय नेतृत्वाची गरज

By admin | Updated: October 22, 2015 21:13 IST

सत्तेत आल्यास १५ दिवसांत आरक्षण देऊ असे म्हणणारे आता सत्तेची फळे चाखत असताना १५ महिने लोटले तरी धनगर समाज दिले नाही.

 मोहोळ : सत्तेत आल्यास १५ दिवसांत आरक्षण देऊ असे म्हणणारे आता सत्तेची फळे चाखत असताना १५ महिने लोटले तरी धनगर समाज दिले नाही. त्यांना स्मरण करुन देण्यासाठी पुन्हा धनगर समाज अराजकीय नेतृत्वाची गरज असल्याचे सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. बाबासाहेब बंडगर यांनी सांगितले.ऑल इंडिया धनगर समाज महासंघ व अखिल महाराष्ट्र धनगर समाज विकास संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने धनगर समाजाशी निगडित आरक्षण व पुणे येथे होणार्‍या वधू-वर सूचक मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष अंकुशराव भांड, जिल्हा अध्यक्ष अनंता नागणकेरी, तालुकाध्यक्ष तात्या पाटील, शहराध्यक्ष रावसाहेब चोरमोले, तुळशीराम नरुटे, महादेव गावडे, अँड. जयदीप दाईंगडे-पाटील, अँड. हणमंत टेकाळे, माणिक गावडे, मालतीताई टेळे, दाजी खांडेकर, अशोक बरकडे, वसंत बरकडे, गोविंद घागरे, आबा बरकडे, दिनेश गाढवे, सुरेश गाढवे, भुजंगा मळगे, रामदास काळे, नागेश तितर, आबा चेंडगे, नागेश वाघमोडे, ढेरे-पाटील, विजय लवटे, नेमिनाथ पडवळकर, महादेव महानवर, अमोल काळे, बजरंग डेगळे उपस्थित होते. (वार्ताहर)