शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

धनगर समाज आरक्षणाला अराजकीय नेतृत्वाची गरज

By admin | Updated: October 22, 2015 21:13 IST

सत्तेत आल्यास १५ दिवसांत आरक्षण देऊ असे म्हणणारे आता सत्तेची फळे चाखत असताना १५ महिने लोटले तरी धनगर समाज दिले नाही.

 मोहोळ : सत्तेत आल्यास १५ दिवसांत आरक्षण देऊ असे म्हणणारे आता सत्तेची फळे चाखत असताना १५ महिने लोटले तरी धनगर समाज दिले नाही. त्यांना स्मरण करुन देण्यासाठी पुन्हा धनगर समाज अराजकीय नेतृत्वाची गरज असल्याचे सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. बाबासाहेब बंडगर यांनी सांगितले.ऑल इंडिया धनगर समाज महासंघ व अखिल महाराष्ट्र धनगर समाज विकास संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने धनगर समाजाशी निगडित आरक्षण व पुणे येथे होणार्‍या वधू-वर सूचक मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष अंकुशराव भांड, जिल्हा अध्यक्ष अनंता नागणकेरी, तालुकाध्यक्ष तात्या पाटील, शहराध्यक्ष रावसाहेब चोरमोले, तुळशीराम नरुटे, महादेव गावडे, अँड. जयदीप दाईंगडे-पाटील, अँड. हणमंत टेकाळे, माणिक गावडे, मालतीताई टेळे, दाजी खांडेकर, अशोक बरकडे, वसंत बरकडे, गोविंद घागरे, आबा बरकडे, दिनेश गाढवे, सुरेश गाढवे, भुजंगा मळगे, रामदास काळे, नागेश तितर, आबा चेंडगे, नागेश वाघमोडे, ढेरे-पाटील, विजय लवटे, नेमिनाथ पडवळकर, महादेव महानवर, अमोल काळे, बजरंग डेगळे उपस्थित होते. (वार्ताहर)