शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

आईच्या मायेनं सांगतो, मद्यपान करून वाहन चालवू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:15 IST

ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांमध्ये सुरक्षा विषयक जागृती निर्माण करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी विशेष अभियान सुरू केले ...

ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांमध्ये सुरक्षा विषयक जागृती निर्माण करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी विशेष अभियान सुरू केले आहे. वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयहिंद शुगर, आचेगाव आणि गोकुळ शुगर,धोत्री या साखर कारखान्यांच्या ऊस वाहतूक चालकांच्या बैठकीत ते बोलत होते.

याप्रसंगी जय हिंद शुगर्सचे व्हा. चेअरमन विक्रमसिंह पाटील, गोकुळ शुगर्सचे चेअरमन भगवान शिंदे, कार्यकारी संचालक दत्ता शिंदे, कार्तिक पाटील, शेतकी अधिकारी क्षीरसागर, राजेंद्र जेऊरे, वीरभद्र सुतार, दत्तात्रय तोरणे यांच्यासह ऊसवाहतूक चालक उपस्थित होते.

सूर्यकांत कोकणे यांनी उसाची वाहतूक करणाऱ्या वाहनामुळे होणारे अपघात आणि चालकांची बेफिकिरी यावर प्रबोधन केले. सहा. पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनीही मार्गदर्शन केले.

फोटो

०६साऊत सोलापूर

फोटो ओळी

ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर बसवताना वाहतूक पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे. त्याप्रसंगी सहा. पोलीस निरीक्षक अतुल भोसले, विक्रमसिंह पाटील, राजेंद्र जेऊरे आदी.