शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

आठवडे बाजार पूर्ववत करण्याची मनसेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:22 IST

मोडनिंब : सोलापूर जिल्ह्यामध्ये व्यापार पेठा या शनिवार व रविवार दोन दिवस बंद ठेवा आणि जिल्ह्यातील आठवडे बाजार पूर्ववत ...

मोडनिंब : सोलापूर जिल्ह्यामध्ये व्यापार पेठा या शनिवार व रविवार दोन दिवस बंद ठेवा आणि जिल्ह्यातील आठवडे बाजार पूर्ववत करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष एकनाथ सुर्वे यांनी जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्याकडे केली आहे.

आठवडा बाजार बंद झाल्यामुळे जनावरांची खरेदी-विक्री बंद झाली आहे. त्यामुळे शेतकरी आणखीन अडचणीत आला आहे. हा बाजार सुरू झाल्यास शेतकऱ्यांची स्थिती सुधारणार आहे. चलन उपलब्ध होणार आहे. बाजार बंद असल्याने शेळ्या मेंढ्यांसह इतर जनावरे ही अतिशय कमी दराने विकली जात आहेत. छोट्या - छोट्या व्यावसायिकांचा बाजार बंद झाल्यामुळे त्यांच्याही रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकवला आहे. मात्र, बाजार बंद असल्याने हा भाजीपाला लहान - लहान शेतकऱ्यांनी विकायचा कुठे, हा प्रश्न पडला आहे.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दोन दिवस व्यापारी पेठा बंद व व आठवडा बाजार सुरळीत चालू करावा, अशी मागणी सुर्वे यांनी केली आहे.

मोडनिंबच्या आठवडा बाजारात दर शनिवारी गाय, बैल, म्हैस व शेळ्या मेंढ्यांची दोन ते तीन कोटीपेक्षा जास्त उलाढाल होते. मात्र, बाजार बंद केल्यामुळे या सर्वांचे व्यवसाय बंद झाले आहेत. त्यांचाही रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.