शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

नियामक मंडळाच्या बैठकीला आमदारांची दांडी

By admin | Updated: July 11, 2014 01:40 IST

दोन आमदार हजर : उद्दिष्ट १४,४४३ घरांचे, झाली अवघी ३४१ घरे

सोलापूर : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने गुरुवारी आयोजित केलेल्या नियामक मंडळाच्या बैठकीस आमदार आणि खासदारांनी उपस्थित राहणे अपेक्षित असताना आ़ गणपतराव देशमुख आणि आ़ बबनराव शिंदे हे दोन आमदार वगळता उर्वरित लोकप्रतिनिधींनी बैठकीला दांडी मारली़ केंद्राने देखील या योजनेकडे हात आखडता घेतल्यामुळे दारिद्र्यरेषेखालील अनेक कुटुंबांच्या घरांचे स्वप्न धुळीस मिळत आहे़जि़प़ अध्यक्षा डॉ़ निशिगंधा माळी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी नियामक मंडळाची तिमाही बैठक पार पडली़ यामध्ये गरिबांच्या घरांसाठी केंद्राच्या असणाऱ्या इंदिरा आवास आणि राजीव निवारा या योजनांबद्दल चर्चा झाली़ सन २०१३-१४ मध्ये जिल्ह्यातील बीपीएल कुटुंबांसाठी १४ हजार ४४३ घरे बांधण्याचे नियोजन केले होते, मात्र केंद्राने हे उद्दिष्ट कमी केले़ त्यामुळे उद्दिष्ट १४४३ वर आले़ या घरांसाठी केंद्राकडून ५२ हजार ५०० तर राज्याकडून ३७ हजार ५०० रुपये अनुदान दिले जाते़ या १४४३ पैकी ३४१ घरकुले पूर्ण झाली असून, उर्वरित ११४२ घरकुले अपूर्ण असल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली़ -------------------------आ़ बबनराव शिंदेंचा ठिय्यामाढा तालुक्यातील रखडलेल्या विविध कामांबद्दल आ़ बबनराव शिंदे यांनी जिल्हा परिषदेत ठिय्या मांडला होता़ रस्ते, तीर्थक्षेत्र योजनेतील कामे तातडीने सुरू करा, असे आदेश त्यांनी बांधकाम विभागातील संजय माळी यांना दिले़ आम्ही वारंवार पाठपुरावा करतो, काही कारणास्तव कामे सुरू होत नाहीत़ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे आणि माढा तालुक्यातील आम्ही दिलेल्या प्रस्तावानुसार कामे सुरू करावीत, असे त्यांनी सांगितले़ यावेळी जि़प़ अध्यक्षा डॉ़ निशिगंधा माळी, समाजकल्याण सभापती शिवाजी कांबळे, शिक्षणाधिकारी राजेंद्र बाबर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते़ सन २०१३-१४ या वर्षासाठी १४ हजार ४४३ घरे बांधण्याचे उद्दिष्ट होते़ त्याप्रमाणे प्रशासकीय मान्यता दिली मात्र केंद्राने हे उद्दिष्ट १४४३ वर आणले़ त्यामुळे दारिद्र्यरेषेखाली अनेक लोकांना घरे मिळणे अवघड झाले आहे़ याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे़- डॉ़ निशिगंधा माळीजि़ प़ अध्यक्षा