शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

तेल्या, मर, डांबऱ्या अन् खरट्यामुळे होतोय लाखो रुपयांचा घाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:17 IST

एकीकडे डाळिंबाला चांगला बाजारभाव मिळत आहे, तर दुसरीकडे बागा काढून टाकल्या जात असल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली. मात्र बाग व्यवस्थापनासाठी ...

एकीकडे डाळिंबाला चांगला बाजारभाव मिळत आहे, तर दुसरीकडे बागा काढून टाकल्या जात असल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली. मात्र बाग व्यवस्थापनासाठी प्रतिवर्षी लाखो रुपये खर्चून डाळिंब बागांचे नियोजन केले जात आहे. उत्पन्नावेळी विविध प्रकारच्या संकटाशी सामना करताना अनेक शेतकऱ्यांना पदरी घाटा घ्यावा लागत आहे. यामुळे कोळेगाव (ता. माळशिरस) येथील बहुतांश शेतकऱ्यांनी डाळिंब बागा काढण्यावर भर दिला आहे.

ना दाद ना फिर्याद

डाळिंब उत्पादक गेल्या काही वर्षांपासून विविध संकटाचा सामना करीत आहेत. डाळिंब संशोधनात अशा रोगांवर संशोधन होऊ शकले नाही. याशिवाय विमा पद्धतीवरही शेकडो शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली. शेती उत्पन्न वाढविण्यासाठी सरकारच्या कोट्यवधी रुपयांच्या योजना कागदावरच राहिल्या. बाग व्यवस्थापनासाठी खते व औषधांसाठी लाखो रुपयांचे कर्ज शेतकऱ्याच्या माथी पडले. यामुळे एकेकाळी कल्पवृक्षाप्रमाणे शेतकऱ्यांना भासणारे डाळिंब काही शेतकऱ्यांना ते उद्ध्वस्त करीत आहे.

कोट ::::::::::::::::

एकरी एक लाख याप्रमाणे ४ एकर डाळिंबाच्या शेताला ४ लाख रुपये दोन वर्ष खर्च केला. हजारो रुपयांचा पीकविमा भरला होता. उत्पन्न काही हाती आले नाही. पीकविमाही नाकारला गेला. लाखो रुपयांचे नुकसान झाल्यामुळे अखेरीस डाळिंब बाग काढण्याचा निर्णय घेतला.

- धनंजय बेंदगुडे

डाळिंब उत्पादक शेतकरी, कोळेगाव