शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पक्ष आमचे अनेक.. शेतकऱ्यांसाठी जात एक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:20 IST

वीजबिलामुळे वीजपुरवठा खंडित करणार नाही, असे सांगणाऱ्या सरकारने अधिवेशन संपताच वीजबिल वसुलीची मोहीम हाती घेतल्याने शेतकऱ्यांबरोबर आकसाने वागत असल्याचा ...

वीजबिलामुळे वीजपुरवठा खंडित करणार नाही, असे सांगणाऱ्या सरकारने अधिवेशन संपताच वीजबिल वसुलीची मोहीम हाती घेतल्याने शेतकऱ्यांबरोबर आकसाने वागत असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील यांनी केला आहे.

यावेळी त्यांच्यासमवेत आजिनाथ परबत, दिनेश गायकवाड, महावीर सावळे, सिद्धेश्वर घुगे, पिंटू आतकरे यांच्यासह शेकापचे ॲड. बाळासाहेब पाटील, बाळासाहेब पवार, शिवसेनेचे शंभू साठे, संभाजी ब्रिगेडचे दिनेश जगदाळे, भारत नाना पालकर, आबा साठे, मालोजी अडकर, किशोर शिंदे, विलास चवरे, अण्णा खंडागळे, महादेव जगदाळे, रामभाऊ भांगे, शरद भांगे, गोमटेश सावळे, जयश्री रायजदे, वैभव पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

तहसीलदार, प्रांताधिकाऱ्यांना फटका

वीजबिल प्रश्नावर आंदोलन सुरू असताना तहसीलदार राजेश चव्हाण व उपविभागीय अधिकारी ज्योती कदम यांनादेखील आंदोलनाचा फटका बसला. आंदोलन स्थळापासून रस्ता बदलून पुढील कामकाजासाठी त्यांना मार्गस्थ व्हावे लागले.

१९माढा-शेतकरी आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करताना शेतकरी.