शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

कारी गावात तलाठी कार्यालयास शेतकºयांनी ठोकले कुलूप

By appasaheb.dilip.patil | Updated: July 27, 2017 14:49 IST

कुसळंब दि २७ : बार्शी  तालुक्यातील कारी येथे पिक विमा भरण्यासाठी देण्यात आलेली मुदत संपत आलेली असताना तलाठी हे आठ दिवसांपासून तलाठी कार्यालयात येत नसल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकºयांनी कार्यालयास चक्क टाळे ठोकुन निषेध नोंदवला आहे.

ठळक मुद्देमागील आठ दिवसांपासून तलाठी फिरकेनापीकविमा भरण्यासाठी शेतकºयांना अडचणतहसिल कार्यालयाचे दुर्लक्ष

आॅनलाइन लोकमत सोलापूरकुसळंब दि २७ : बार्शी  तालुक्यातील कारी येथे पिक विमा भरण्यासाठी देण्यात आलेली मुदत संपत आलेली असताना तलाठी हे आठ दिवसांपासून तलाठी कार्यालयात येत नसल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकºयांनी कार्यालयास चक्क टाळे ठोकुन निषेध नोंदवला आहे.कारी येथील असलेल्या गावकामगार तलाठी कार्यालया अंतर्गत कारी,गोरमाळे, भानसगाव,घोळवेवाडी, नारी अंबेजवळगे गुंजेवाडी येथील शेतकºयांचे शेतीचे कामकाज चालते़ जवळपास ४००० खातेदार कारी गावकामगार तलाठी कार्यलयाशी सबंधीत असुन सध्या पिक विमा भरण्यासाठी शेतकरी बांधवाची मोठी धावपळ सुरू आहे. पिक विमा भरण्यासाठी मुदत अवघ्या काही दिवसावर आलेली असताना तलाठी मात्र येत नसल्यामुळे शेतकºयांना अनेक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे.याबाबत तहसील कार्यालयात चौकशी केली असता तलाठी हे कारी सज्जा कारी येथे गेले आहेत़ मात्र तलाठी आठ दिवसांपासून कारीकडे फिरकलेच नाहीत म्हणून संतप्त झालेले शेतकरी अमोल जाधव ,लालासाहेब बोधले, कालिदास घोळवे,मनोज डोके यांनी व अनेक गावच्या शेतकºयांनी कार्यालयास कुलूप ठोकले़