शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
4
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
5
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
6
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
7
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
8
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
9
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
10
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
11
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
12
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
13
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
14
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
15
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
16
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
17
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
18
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
19
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
20
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले

वन्यजीव व्यवस्थापनाचे धडे

By admin | Updated: March 4, 2015 23:53 IST

वनविभागाची कार्यशाळा : कर्मचाऱ्यांना मिळाली शास्त्रोक्त माहिती

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात व जिल्ह्यात अलीकडच्या काळात बिबट्या, वन्यहत्ती, रानगवा यासारख्या वन्यप्राण्यांचा वावर लोकवस्तीच्या परिसरात होत आहे. येथील नागरिकांना भयमुक्त वावरता यावे, यासाठी वन विभागाच्यावतीने आयोजित दोनदिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. राजर्षी शाहू स्मारक भवन येथे कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या पाच जिल्ह्यांमधील वनअधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी, तसेच देशातील व राज्यातील काही नामांकित तज्ज्ञांच्या साहाय्याने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन कोल्हापूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक एम. के. राव (आय.एफ.एस.) यांच्या हस्ते व कोल्हापूर जिल्ह्याचे उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे (आय.एफ.एस.) यांच्या उपस्थितीत झाले.यामध्ये वन्यजीव व मानव संघर्षाला तोंड देण्यासाठी सांघिक काम, जनजागृती व लोकसहभाग, जमावास हाताळणे, आपत्कालीन बचाव दलाची स्थापना करणे, प्राण्यांचे व्यवस्थापन, बिबट्याला पकडणे व हाताळणे, पकडलेल्या बिबट्याची सुटका व स्थलांतर करणे, पकडलेल्या बिबट्याला सुरक्षितस्थानी हलविणे, बिबट्याचे संनियंत्रण, बिबट्याच्या हल्ल्यातील बचाव, नरभक्षकास हाताळणे, बिबट्याचा हल्ला झाल्यास घ्यावयाची खबरदारी, पशुवैद्यकीय अधिकारी यांची भूमिका, प्रसारमाध्यमांची भूमिका, अग्निशामक दलाची भूमिका, अशा अनेक बाबींची शास्त्रोक्त माहिती देण्यात आली. तसेच सहभागी अधिकारी, कर्मचाऱ्यांंकडून उपकरणे हाताळणे, औषधांचे डोस, इत्यादींबाबत कृतीदेखील करून घेण्यात आली. या कार्यशाळेकरिता तज्ज्ञ म्हणून नाशिक वनवृत्ताचे सुनील वाडेकर व वन्यजीवच्या क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या विद्या अत्रेय, तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली, मुंबई येथील सहायक वनसंरक्षक व इतर तज्ज्ञ, डॉ. सुहास देशपांडे व पाचही जिल्ह्यांतील वनाधिकारी उपस्थित होते.