शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

शेवटच्या तीन दिवसांत होणार अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:16 IST

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता शेवटचे सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे तीनच दिवस शिल्लक आहेत़ गावागावात स्थानिक गट-तट ...

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता शेवटचे सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे तीनच दिवस शिल्लक आहेत़ गावागावात स्थानिक गट-तट उमेदवारांची शोधाशोध करण्यात व्यस्त झाले आहेत़ रात्री उशिरापर्यंत गावोगावी पारावर गप्पा रंगू लागल्या आहेत़ सरपंचपद निश्चित नसल्यामुळे खर्चाचा देखील मोठा पेच निर्माण झाला आहे़ प्रत्येक पॅनलप्रमुख हा समोरच्या बाजूने कोणाला उमेदवारी देली जातेय, याकडे लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे कोणीच आपले पत्ते ओपन करण्यास तयार नाहीत. ऑनलाइन अर्ज दाखल करून ठेवण्याची प्रक्रिया ही सुरूच आहे़

वैरागच्या निवडणुकीबाबत संभ्रमावस्था

वैराग ग्रामपंचायत राहणार की नगरपंचायत होणार, याबाबत ग्रामस्थ, पॅनलप्रमुख, पदाधिकारी यांच्यात संभ्रमावस्था आहे. या निवडणुकीमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे़ त्यामुळे अर्ज दाखल करायचे नाही, याविषयी चर्चा सुरू आहे़ गावातील भूमकर व निंबाळकर या दोन्ही गटांकडून कोणीच उमेदवारी अर्ज दाखल करायचे नाहीत, असे ठरल्याचे समजते. जर अर्जच नाही दाखल झाले तर निवडणूक पुढे जाईल. दरम्यानच्या कालावधीत नगरपंचायत करण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल, असा मतप्रवाह पुढे येऊ लागला आहे़ त्यामुळे या तीन दिवसांत वैरागमध्ये नेमके काय होणार, याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे़

निवडणूक होणारी मोठी गावे

बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे, पांगरी, मालवंडी, गौडगाव, आगळगाव, शेळगाव, रातंजन, सारोळे, नारी, खामगाव, चिखर्डे, कव्हे, कोरफळे, श्रीपतपिंपरी, खांडवी, मालवंडी, बावी या ११, १३ व १५ सदस्य संख्या असलेल्या गावात निवडणुका होत आहेत़