शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
8
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
10
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
11
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
12
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
13
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
14
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
15
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
16
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
17
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
18
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
19
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
20
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

निवडणूक बिनविरोधसाठी कर्देहळ्ळीत मोठ्या रकमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:19 IST

कर्देहळ्ळी येथे ग्रामपंचायतीची निवडणूक नेहमीच चुरशीने होते त्यातून ग्रामस्थांमध्ये आलेली कटुता पाच वर्षे टिकून राहते याचा वाईट अनुभव आल्याने ...

कर्देहळ्ळी येथे ग्रामपंचायतीची निवडणूक नेहमीच चुरशीने होते त्यातून ग्रामस्थांमध्ये आलेली कटुता पाच वर्षे टिकून राहते याचा वाईट अनुभव आल्याने येथील उद्योजक सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी निवडणूक बिनविरोध करण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे. त्यासाठी स्वतः मोठ्या रकमा विकास कामासाठी देण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.

अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी त्यांच्या मतदारसंघातील ज्या गावांची निवडणूक बिनविरोध होईल अशा गावांना प्रत्येकी पंधरा लाख रुपयांचा विकास निधी देण्याची घोषणा आज केली आहे. त्यामुळे गावोगावी सुरू असलेली निवडणुकीची तयारी आणि पॅनल उभा करण्याची चर्चा काही अंशी थंडावली आहे.

कर्देहळ्ळी येथील उद्योजक भरत भीमराव माने यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्यास गावासाठी एक लाख रुपयाचा निधी देण्याची तयारी दर्शविली आहे. प्रगतिशील शेतकरी दत्तात्रय कांबळे आणि ममता मेडिकलचे हरिदास पौळ यांनी प्रत्येकी ५१ हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे निवडणुकीची आतूर असलेल्या उत्साही कार्यकर्त्यांना आता आता चाप बसणार असल्याची चर्चा आहे.

-----