शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

कुरनूर धरणातून रब्बीसाठी पुढील आठवड्यात पाणी सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:24 IST

या बैठकीला पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रकाश बाबा, नगरपालिकेचे पक्षनेते महेश हिंडोळे, भाजपचे तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, व्यंकट मोरे यांच्यासह ...

या बैठकीला पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रकाश बाबा, नगरपालिकेचे पक्षनेते महेश हिंडोळे, भाजपचे तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, व्यंकट मोरे यांच्यासह इतर अधिकारी, सल्लागार समितीचे सदस्य व नदीकाठचे शेतकरी उपस्थित होते.

या बैठकीत संपूर्ण उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी अतिपावसामुळे कुरनूर धरण भरले होते. आजअखेर धरणामध्ये ९३ टक्के पाणीसाठा आहे. या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात धरणातून रब्बी पिकासाठी पाणी सोडण्यात येईल. त्या माध्यमातून धरणाखाली असणारे आठही कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून घेतले जाणार आहेत. धरणातून २० ते २२ टक्के पाणी खाली सोडण्यात येणार आहे. दरवर्षी फेब्रुवारी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात पाण्याचे नियोजन करण्यात येत असते.

तिन्ही नगरपालिकांतील पाण्याचा विचार करून नियोजन

दुधनी, मैंदर्गी, अक्कलकोट या तिन्ही नगरपालिकांच्या पिण्याच्या पाण्याचा विचार करून यासंदर्भात नियोजन केले गेले आहे. यावर्षी पाणी अजूनही नव्वद टक्क्यांच्या पुढे आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा तालुक्याच्या दृष्टीने चांगला राहील. गेल्यावर्षी अनेक बंधाऱ्यातून प्रचंड पाण्याची गळती होत होती. त्याची दुरुस्ती काही प्रमाणात झालेली आहे. त्यामुळे पाणी वाया जाण्याची शक्यता कमी आहे. या निर्णयामुळे मिरजगी, सातनदुधनी, संगोगी, रुद्देवाडी, बबलाद, सांगवी, बणजगोळ, सिंदखेड हे सर्व बंधारे भरून घेतले जाणार आहेत. त्याचा फायदा हा नदीकाठच्या गावांना व रब्बी पिकांना होणार आहे, असे सांगण्यात आले.

फोटो

१०अक्कलकोट-बैठक

ओळी

अक्कलकोट येथे आयोजित कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत बोलताना आमदार सचिन कल्याणशेट्टी व अधिकारी.