शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

१ जूनला उजनीचे पाणी भीमा नदीत!

By admin | Updated: May 27, 2014 00:41 IST

१ जूनला उजनीचे पाणी भीमा नदीत!

पंढरपूर : पावसाने ओढ दिली असतानाच भीमा नदीवरील बंधारे पूर्ण रिकामे झाले असल्याने नदीकाठच्या गावातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. उजनी धरणातून १ जूनला पाणी सुटणार असल्याने नदीकाठावरील शेती तर धोक्यात आलीच आहे, त्याचबरोबर पाणी टंचाईही जाणवत आहे. तालुक्यातील नदीकाठच्या ४६ गावांवर सध्या जलसंकट कोसळले असून या गावातील पिण्याच्या पाण्याचे नदीकाठचे स्रोत बंद पडले आहेत. पुळूज, अजनसोंड, गुरसाळे, पटवर्धन कुरोली हे बंधारे पूर्ण रिकामे झाले असल्याने गावे तहानलेली आहेत. रोहिणी नक्षत्राच्या आगमनाची चाहूल लागली असतानाच शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात उजनीतून फक्त एकदाच भीमा नदीपात्रात पाणी सोडले आणि त्यानंतर मात्र उजनी वजा झाल्यावरही पाणी सोडण्याचा विषय आला नाही. पंढरपूर बंधार्‍यात सध्या १०-१५ दिवस पाणी शहराला पुरेल, अशी अवस्था असून पाण्याला वास येऊ लागला आहे.

----------------------

३१ मेनंतर बंधारे न भरण्याचा शासनाचा निर्देश आहे. त्यामुळे बंधारे भरले जाणार नाहीत. १ जूनला पावसाची परिस्थिती पाहून पाच ते सहा हजार क्युसेक्स पाणी उजनीतून सोडण्याच्या विचारात पाटबंधारे विभाग आहे. - अजयकुमार दाभाडे अधीक्षक अभियंता