शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

झळ सोसली; आता तिसऱ्या टप्प्यात अतिवृष्टीचा अकरा कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:22 IST

मोहोळ तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेतीपिकांसह घरांचे मोठे नुकसान झाले होते, तर महापुरामध्ये जनावरे वाहून गेली होती. मोहोळ प्रशासनाकडून नुकसानीचे ...

मोहोळ तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेतीपिकांसह घरांचे मोठे नुकसान झाले होते, तर महापुरामध्ये जनावरे वाहून गेली होती. मोहोळ प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे शासनस्तरावर सादर केले होते. या नुकसान भरपाईपोटी पहिल्या टप्प्यात शेती नुकसानीसाठी १७ कोटी रुपये, तर मृत झालेले तसेच वाहून गेलेल्या जनावरांसाठी आणि महापुराचे पाणी घरात घुसून झालेल्या नुकसानीपोटी कोटी ४ कोटी रुपये असे एकूण २१ कोटी रुपयांचा निधी मोहोळ तालुक्यासाठी प्राप्त झाला होता. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ३६ गावांसाठी शेती नुकसानीपोटी १७ कोटी ३० रुपयांचा निधी प्राप्त झाला होता.

दरम्यान

तिसऱ्या टप्प्यात १५ गावांसाठी १० कोटी ९१ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

तालुक्यात आतापर्यंत तीन टप्प्यांमध्ये ४९ कोटी २१ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे.

तिसऱ्या टप्प्यात शेती पिकांच्या नुकसानीसाठी मोहोळ तालुक्याला १० कोटी ९१ लाख रुपये निधी मिळाला आहे. ११ हजार ६२० शेतकऱ्यांच्या खात्यावर अदा केले आहेत.

यामध्ये शेटफळ, सिद्धेवाडी, तेलंगवाडी, वाफळे, आष्टी, बैरागवाडी, कुरणवाडी (आष्टी), येवती, यावली, टाकळी सिकंदर, वरकुटे, तांबोळे, पोखरापूर, कुरुल, खुनेश्वर या १५ गावांचा समावेश आहे. या गावातील ११ हजार ६२० शेतकऱ्यांचा समावेश असल्याचेही तहसीलदार बनसोडे यांनी सांगितले.

वंचित गावांना चौथ्या टप्प्यात मिळणार निधी

मोहोळ तालुक्यातील पेनूर मंडलमधील सहा गावांना चौथ्या टप्प्यामध्ये ७ हजार ६२३ शेतकऱ्यांना ५ कोटी ७८ लाख रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये पेनूर मंडलमधील पेनूर, कोन्हेरी, सारोळे, खंडाळी, पापरी, पाटकूल या गावांतील सुमारे ७ हजार ६२३ शेतकऱ्यांचा समावेश आहे.