शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

जवळगाव धरण ओव्हरफ्लो.. तीस गावांना फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:24 IST

वैराग : जवळगाव (ता.बार्शी) येथील नागझरी नदीवरील मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून, सुमारे तीस गावांना याचा फायदा होणार ...

वैराग : जवळगाव (ता.बार्शी) येथील नागझरी नदीवरील मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून, सुमारे तीस गावांना याचा फायदा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त केला जात आहे. शिवाय १५ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

या धरणाची पाणी साठवण क्षमता १२३३ .१० द. ल. घ. मी.आहे. कालव्याच्या खाली सुमारे सहा हजार हेक्टर तर उचल पाण्यातून सुमारे चार हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. पंधरा गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

जवळगाव धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे कालव्याद्वारे हत्तीज, हिंगणी, खुंटेवाडी, राळेरास, दहिटणे, सासुरे, कौठाळी, शेळगाव, देगाव, वाळूज, या गावांना लाभ होतो तर प्रकल्पातून पाण्याच्या उपशाद्वारे अंबाबाईची वाडी, जोतिबाची वाडी, आंबेगाव, भालगाव, रुई, मिर्जनपूर, कासारी, भांडेगा, सारोळे, चिंचखोपण, खुटेवाडी या बार्शी, तुळजापूर, मोहोळ, उत्तर सोलापूर आदी चार तालुक्यातील गावांना लाभ होणार आहे.

या पाणलोट परिसरातील क्षेत्रात मोठ्या प्रमाणात केळी, ऊस, द्राक्ष, सीताफळ यासारख्या बहुवार्षिक पिकाबरोबर सोयाबीन, कांदा, तूर, मूग, उडीद, ज्वारी ही देखील पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, धरणाच्या वरील भागात छोटे छोटे प्रकल्प पहिल्यांदाच

सलग दोन वर्षे भरलेले नागरिकांना पाहावयास मिळाले असल्याचे नितीन कापसे यांनी सांगितले.

-----