शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

‌उजनीचा पाणी प्रश्न पेटला; उपरीत आंदोलनाची ठिणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:25 IST

पाणी नेण्याचा प्रयत्न सरकारने कदापिही करू नये. सरकारला जशास तसे उत्तर देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी तयार आहे. त्याची सुरुवात ...

पाणी नेण्याचा प्रयत्न सरकारने कदापिही करू नये. सरकारला जशास तसे उत्तर देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी तयार आहे. त्याची सुरुवात झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्वरित अध्यादेश काढावा अन्यथा याहीपेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अतुल खुपसे यांनी दिला आहे. यावेळी माऊली हळणवर, दीपक वाडदेकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

इंदापूर-सोलापूरकरांची भांडणे लावली

इंदापूर तालुक्यातील २२ गावे १९७१ पासून पाण्यासाठी झगडत आहेत. त्यासाठी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी त्या शेतकऱ्यांसाठी नीरा डावा कालवा आणि खडकवासला धरणातून तरतूद करून ऊस लावण्याची परवानगी दिली होती. मग ५० वर्षानंतरदेखील तिथले शेतकरी पाण्यासाठी झगडत आहेत. तर त्यांना तरतूद केलेले पाणी गेले कुठे..? असा सवाल करुन त्यांनी केवळ इंदापूर व सोलापूरकरांची भांडणे लावल्याचे महापाप बारामतीकरांनी केले आहे. याची किंमत त्यांना येणाऱ्या काळात मोजावी लागेल, असे अतुल खुपसे-पाटील यांनी सांगितले.

फोटो ::::::::::::::

उपरी (ता. पंढरपूर) येथे टायर जाळून महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त करताना उजनी पाणी बचाव संघर्ष समितीचे पदाधिकारी.