शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

लोकशाही मार्गाने पाणी मागणे गुन्हा आहे का?

By admin | Updated: May 7, 2014 00:26 IST

आयुक्तांनी परत यावे: सभागृह नेते कोठे, बेरिया यांचा सवाल

आयुक्तांनी परत यावे: सभागृह नेते कोठे, बेरिया यांचा सवालसोलापूर: आमच्या पक्षाने लोकशाही मार्गाने पाण्यासाठी आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन केले़ कोणतीही मोडतोड नाही, शिवीगाळ नाही असे असताना आयुक्तांनी आंदोलनकर्त्यांचे ऐकून घ्यायला हवे होते, त्यांनी अशी टोकाची भूमिका घेणे चुकीचे आहे, असे मत मनपाचे सभागृहनेते महेश कोठे आणि माजी महापौर ॲड़ यु़ एऩ बेरिया यांनी व्यक्त केले़ आयुक्तांनी परत मनपाचा पदभार घ्यावा, आम्ही त्यांना सहकार्य करु, असेही ते म्हणाले़शहरातील पाणीप्रश्न गंभीर झाला आहे़ माझ्या घरकूल भागात आठ-आठ दिवस पाणी येत नसेल तर मी आयुक्तांना विचारुदेखील नये का़ गेल्या वर्षी उजनी धरण मायनसमध्ये असतानाही पाणीपुरवठा तीन दिवसाआड होता; मात्र यंदा पाणी मुबलक असतानादेखील प्रशासनाकडून व्यवस्थित नियोजन केले जात नसल्यामुळे अनेक भागात नागरिकांची तारांबळ उडत आहे़ आयुक्तांनी नगरसेवकांच्या भावना ऐकायला हव्या होत्या मात्र मनपा सोडून जाणे शोभत नाही, असे बेरिया म्हणाले़ आजवर आम्ही आयुक्तांना सहकार्य केले आहे. मात्र ते आम्हाला विश्वासात घेत नाहीत, तरीही त्यांचे काम चांगले आहे म्हणून त्यांना आम्ही यापुढे देखील सहकार्य करु, असे बेरिया यांनी यावेळी सांगितले़ कराडो रुपयांचा निधी पाण्यासाठी दिला तरीही पाणीपुरवठा सुधारत नाही हे देखील महत्त्वाचे आहे़ आंदोलनकर्ते नेहमीच्या स्टाईलमध्ये खुर्च्या खाली करा, असे म्हटले म्हणजे लगेचच पद सोडणे चुकीचे आहे़ शहरातील पाणीपुरवठ्याबद्दल पदाधिकारी आणि प्रशासन बसून तोडगा काढला पाहिजे असे कोठे म्हणाले़ एनटीपीसीकडून केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी समांतर जलवाहिनी मंजूर करुन घेतली आहे. शिवाय आयुक्तांनी केलेल्या १४२८ कोटींच्या डीपीआरमध्ये आणखी एका जलवाहिनीचा समावेश आहे, त्यामुळे पुढील वर्षी निश्चित शहरावरील जलसंकट नष्ट होईल, असे कोठे म्हणाले़ -------------------------सोलापूर बंद हा राजकीय स्टंटविरोधकांनी बुधवारी पुकारलेला सोलापूर बंद हा राजकीय स्टंट आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या स्टंटबाजीला बळू पडू नये, असे आवाहन माजी महापौर ॲड़ बेरिया यांनी व्यक्त केले़ तीन दिवसाआड ऐवजी दोन दिवसाआड पाणी दिले पाहिजे ही भूमिका भाजप-सेनेचीदेखील आहे. तीच आमची देखील आहे त्यात गैर काय आता मात्र आमच्या विरोधात आंदोलन सुरू केले ही दुटप्पी भूमिका नव्हे काय ?